यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगांव, पुणे मार्गिकेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम सोमवार, दि.२७ ते दि.२९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
Read More
मुंबई-पुणे प्रवासाची गती वाढविणाऱ्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. अशावेळी प्रकल्पाचे काम आव्हानात्मक टप्प्यावर आहे. या मार्गातील सर्वात आव्हानात्मक केबल स्टेड पुलाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. ६,६९५ कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरु आहे. हा प्रकल्प जून २०२५पर्यंत मिसिंग लिंक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने ठेवले आहे.
मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्याच्यादृष्टीने ६,६९५ कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या केबल-स्टेड ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, या प्रकल्पाची अंतिम मुदत आता मार्च २०२५पर्यंत वाढणार असल्याने मुंबई-पुणे प्रवाशांना सुरळीत प्रवासासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केबल स्टेड व्हायाडक्ट बांधणे वेगवान वाऱ्याच्या प्रवाहामुळे आणि दरीच्या खोलीमुळे अत्यंत आव्हानात्मक आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरचा पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून या प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार आहे. सप्टेंबर २०२४ अखेरीपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असा अंदाज मुंबई रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. येथे बेपत्ता मौलानाच्या तपास करत असताना पोलिसांना मौलाना त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत सापडला. मौलाना बेपत्ता झाल्याची एफआयआर त्याच्या दोन पत्नींनी दाखल केली होती. मौलानाला तीन बायका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मौलानाला गोंडा येथून सुखरूप शोधून काढले.
रुग्णालय आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांच्या कुटुंबियांना मनःस्ताप!
किरीट सोमय्या व निरंजन डावखरे यांचा प्रशासनाला सवाल
याआधी भारतीय राजदूतांना धमकावण्याचा झाला होता प्रयत्न!
वाकड येथील पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधील तब्बल १०१ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळवून दिले आहेत.
शहरातील समतानगर येथील बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले ५ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर ‘समतोल’ प्रकल्पाच्या सहकार्यांना आढळून आली. ती त्यांनी ८ रोजी जळगाव पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. रात्रह जामनेर रोडवरुन जाणार्या वाहनधारकांना श्वानांचा त्रास व्हायचा. तर गल्ली बोळात असलेले श्वान हे त्या परिसराचे वाचमन म्हणून अप्रत्यक्षपणे काम करत होते.
वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये शहरातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.