सिंधुदुर्ग येथे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली असून यात उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांचा हात असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी केला.
Read More
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाची हत्या घडली तेव्हा आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. वैभव नाईक यांच्याबरोबर आरोपीचे कितीतरी फोटो आहेत, असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी केला.
उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्याभोवती सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीचा फेरा सुरु आहे. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी ते पत्नीसह चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक हे पंधरा मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले, असा सवाल भाजप नेते निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी त्यांनी हा सवाल केला आहे. तसेच यामध्ये वैभव नाईक यांचा हात आहे का? असा सवालही त्यांनी केला.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांनी शासकीय योजनेत घुसून लाभ उठवल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करून बांगलादेशातून आलेल्या रहिवाशांनी बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने या प्रकारची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात हा प्रकार घडल्याने बांगलादेशी घुसखोरांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाची प्रचिती आली आहे.
आमदार वैभव नाईक आणि नागरिकांमध्ये राडा झाला आहे. कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना त्यांच्याच मतदार संघात धक्काबुकी करण्यात आली. यावर, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत जागरुक नागरिकांचे आभार मानले आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पेव फुटले आहे.
उद्धव ठाकरे गटातील अनिल परब यांच्यानंतर कोकणातील आणखी एक नेता तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला आहे. अार्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली आहे.एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये 22 ऑगस्ट रोजी एक विशेष बैठक झाली.
संजय राऊतांना अटक होणार आणि ते किमान वर्षभर तरी जेलमध्येच राहणार हे शिवसेनेतील वैभव नाईक यांना आधीच माहित होते असा दावा कुडाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे
बंडखोर गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे.
"मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला येडं बनवलं यालाच म्हणतात, येड्यांची जत्रा!"
पुन्हा एकदा शिवसेना-भाजप राडा
निलेश राणे यांचा संजय राऊत यांना इशारा ; आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक
वादळ, भूकंप झाला की, आमदार वैभव नाईक याचा ‘सीझन’ चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळामध्ये त्यांचे पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे तेव्हा हे व यांचे मंत्री नुसते आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनसुद्धा जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे,” असा प्रहार माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी केला. “मुख्यमंत्री यांच्याशी बोललेले व्हिडिओ समाजमाध्यमातून पसरवायचे व आपली पाठ थोपटून घ्यायची कामे आमदार नाईक करत असून जनतेशी त्यांचे देण
शिवसेना आमदार वैभव नाईकांच्या मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था, गावकऱ्यांनी व्हीडिओतून मांडली तक्रार! एकेकाळी नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जाणारा कुडाळ-मालवण मतदार संघ शिवसेनेकडे गेल्यापासून ग्रामस्थ मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. आमदार वैभव नाईक यांनी राणेंसारख्या नेत्याचा पराभव केला. सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या नाईक यांनी गेल्या सहा वर्षांत रस्त्यांचा प्रश्नही सोडवला नसल्याचे विदारक चित्र आहे. गावातील सांडवे-गोठणे-रामगड हा मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे.