०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे...
‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी आपले अवघे आयुष्य शोषित, वंचित समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. आज, शनिवार, दि. 12 जुलै रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रभुणे काकांच्या समग्र कार्याचा परिचय करून देण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘समाजऋषी गिरीश प्रभुणे’ हा विशेषांक प्रसिद्ध करीत आहोत. अर्थात, गिरीश प्रभुणे यांच्या विचारकार्याचा इत्थंभूत तपशील एका विशेषांकात मांडणे अशक्यच. त्यामुळे या विशेषांकात प्रभुणे काकांचे विचारकार्य, रा. स्व. संघ समर्पित जीवन आणि त्यांच्या विचारांमुळे शून्यातून घडलेल्य..
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन शुक्रवार दि. ११ जुलै रोजी आठ परदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आली (exotic wildlife seized). बॅंकाॅकमधून आलेल्या या वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशात पाठवण्यात आले आहे (exotic wildlife seized). गेल्या महिन्याभरात मुंबई विमानतळावरुन पकडलेले हे परदेशी वन्यजीव तस्करीचे हे सातवे प्रकरण असून यामाध्यमातून ३७२ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले आहे. (exotic wildlife seized)..
मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं...
"माणसाच्या मूळ भावनांपासूनच, त्याची कला बहरते, त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ती मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही " असे प्रतिपादन सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी केले. शुक्रवार संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पुलं कट्ट्यावर ते बोलत होते. यावेळी निवेदिका उत्तरा मोने, व दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी अच्युत पालव यांची मुलाखत घेतली...