२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
Satyajit Ray’s Ancestral Home बांग्लादेशातील वाढता इस्लामिक कट्टरतावाद सांस्कृतिक ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय का?..
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना ..
१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
२३ जुलै २०२५
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार, २२ जुलै रोजी रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या...
(Mahadev Munde Case) बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला २० महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अशातच महादेव मुंडे यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या नऊ पानांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे...
सध्या देशात भाषेवरून वादंग सुरु आहेत. या वादंगातील समान धागा म्हणजे समान प्रदेशातील भाषेला विरोध करताना, परकीय भाषेला आपलेसे करण्याची वृत्ती! मात्र, भाषा येताना सोबत तिची संस्कृतीही घेऊन येते असे म्हणतात, याचाच विसर आज पडलेला दिसतो. त्यामुळेच भाषांतर हा मुद्दा कायमच वादग्रस्त ठरला आहे. त्यानिमित्ताने भाषांतर आणि भावांतर यातील फरकाचा घेतलेला आढावा.....
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि शहरी नक्षलवादासारख्या अतिरेकी विचारसरणीलाही लोकशाही ‘हायजॅक’ करण्याची संधी देतात. सत्ताधार्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर लोकशाही मूल्यांचीच गळचेपी होईल...
विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणार्या अनंत बेदरकर यांच्याविषयी.....