०१ ऑगस्ट २०२५
"ते फक्त गात नाहीत, ते इतिहास जगवतात!" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संवादात, संदेश उमप यांनी अण्णाभाऊंच्या गीतांचा प्रभाव, वडील विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाहिरी परंपरा, आणि समाजप्रबोधनाच्या सुरावटींबद्दल उलगडून ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा काँग्रेसी बुरखा फाटलाय...
आर्टिफिशल इंटेलिजन्स ने मला जुळवून घेतलं पाहिजे. जर मी AI ला पत्र लिहायला सांगितलं तर पत्र मिळेल. सगळ्या यंत्राचा शोध माणसाने लावला आहे. माणूस पहिला आहे, यंत्र दुसरा आहे..
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाMTB युट्युब चॅनलवर ज्येष्ठ कलावंत संदेश विठ्ठल उमप यांची विशेष मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. अण्णाभाऊंच्या गाण्यांना वडील विठ्ठल उमप यांच्या सुरांनी जोडत कलेतील सामाजिक ध्यास मांडणाऱ्या ..
एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?..
सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी जागतिक स्तरावर नेऊन सुलेखन क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे सुलेखनकार अच्युत पालव. सुलेखन कलेची आवड असणाऱ्या किंवा फक्त हे क्षेत्र करिअर म्हणून घडवू इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षर जपलं पाहिजे ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?..
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे भारतातील पहिल मेगा पोर्ट व १३वे मेजर पोर्ट विकसित होतंय. याच प्रकल्पाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने वाढवणं पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बीअथक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालघरमधील प्रामुख्याने ..
MahaMTB गप्पा या Podcast मालिकेचे एकूण पन्नासहून अधिक भाग आत्तापर्यंत प्रसिद्ध झाले, आता निवेदिका तृप्ती पारसनीस यांच्यासोबत 'MahaMTB गप्पां'मध्ये भेटूयात नव्या पाहूण्यांसोबत. धमाल गप्पा, मनोरंजन आणि ज्ञानरंजक विषयांसह MahaMTB Gappa Podcast पहाण्यासाठी ..
ऑपरेशन महादेव कसं राबवलं? दहशतवाद्यांना शोधण्यात चीनी डिव्हाईसचा काय रोल आहे? तीन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लागले? या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी कोणते खुलासे केले?..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
छत्तीसगडच्या बिलासपूर येथील विशेष एनआयए न्यायालयाने केरळमधील दोन कॅथोलिक नन्स प्रीती मेरी आणि वंदना फ्रान्सिस व जनजाती तरुण सुकमन मांडवी यांना नुकताच सशर्त जामीन मंजूर केला. या तिघांनाही २५ जुलै रोजी दुर्ग रेल्वे स्टेशनवर सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर मानवी तस्करी आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप होता...
" पद्मश्री नामदेव कांबळे यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजातील वास्तवावर भाष्य केलं. त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून समतेचे आणि समरसतेच स्वप्न आकार घेतं " असे प्रतिपादन २० व्या समरसता साहित्य संमेलनातील युवकांनी केले. " पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या साहित्यकृती - विद्यार्थ्यांच्या नजरेतून " या परिसंवादात ते बोलत होते...
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी महापालिका मुख्यालयात रविवारी शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले...
" समरसतेचा विचार हा माणसांना जोडणारा विचार आहे. समरसता म्हणजे समतेच्या दिशेने सुरू असलेला ज्ञानयज्ञ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. " असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी केले. नांदेड येथे आयोजित केलेल्या २० व्या समरसता साहित्य संमेलनातील एका परिसंवादात ते बोलत होते...