तुमच्या रजिस्टर्ड इमेल आयडीचा वापर करून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-बॅक करा
https://www.mahamtb.com/authors/Sanjeev_ooak.html
१९ जून २०२६
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जी- ७ परिषदेत जागतिक आर्थिक विकासाचे नवे प्रारूप मांडताना, सागरी सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेली द्विपक्षीय चर्चा भारताचे वाढते सामर्थ दर्शवणारी असली, तरी ट्रम्प ..
१८ जून २०२६
‘उबाठा’ गटात चार वर्षांनंतर पुन्हा अपेक्षेप्रमााणे मोठी फूट पडली आणि सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण केल्याने उद्धव ठाकरेंचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले. ठाकरेंचा पराकोटीचा अहंकार आणि संवादाचा अभाव, यामुळेच हा दुसर्या फुटीचाही अंक ..
१७ जून २०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला ‘एक बचत गट, एक हेक्टर जागा’ हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल म्हणावे लागेल. बांबू आणि चारा लागवडीतून महिलांसाठी शाश्वत ..
१६ जून २०२६
वय वाढल्यावर माणसाला नैसर्गिकरीत्याच थोडीफार प्रगल्भता येते. राहुल गांधी हे या नियमालाही अपवाद! त्यांना आजही राजकीय वास्तव काय आहे, याचे आकलन होत नाही. अर्थात, त्यांनी जे राजकीय सल्लागार नेमले आहेत, ते त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, अन्यथा ज्या ..
१५ जून २०२६
केंद्र सरकारने १०० टक्के इथेनॉल इंधनवापराला हिरवा कंदील देत, देशाच्या ऊर्जा आणि कृषिक्षेत्रात एका ऐतिहासिक क्रांतीची पायाभरणी केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. पुढील दोन महिन्यांतच अत्याधुनिक फ्लेस ..
१३ जून २०२६
घुसखोरांना मायदेशी परत पाठवण्याच्या भारताच्या ठाम भूमिकेला बांगलादेशच्या कट्टरतावादी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि इतर कट्टरपंथीयांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. स्वतःच्याच मुस्लीम नागरिकांना घुसखोर ठरवून, सीमेवर मानवी ढाल उभारण्याची त्यांची वल्गना ही जागतिक ..
संघकार्य, बँकिंग, संगीत अन् कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा जपणारे वसईतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व, 'समाजव्रती' हभप सुयोग आपटे यांचा जीवनप्रवास.....
शिवसेनेतील २०२२च्या ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, आता पुन्हा एकदा पक्षातील काही खासदारांच्या फुटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उबाठा गटातील नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकेकाळी महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता आपले स्थान टिकवणे अवघड का झाले आहे? उबाठाचे राजकीय भविष्य काय असेल? याविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांची ही रोखठोक मुलाखत..
कॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'जी-७' शिखर परिषदेत भारत पुन्हा एकदा विशेष निमंत्रित देश म्हणून सहभागी झाला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सात विकसित अर्थव्यवस्थांच्या गटाचा भारत सदस्य नसला, तरी गेल्या काही वर्षांपासून भारताला सातत्याने निमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे या मंचावर भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होत असल्याचे दिसून येते...
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला दि. २३ जून हा 'आंतरराष्ट्रीय विधवा दिन' संपूर्ण महाराष्ट्रात 'एकल महिला दिवस' म्हणून सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींमध्येदेखील साजरा करावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बैठकीत नुकतेच देण्यात आले. हा दिवस साजरा करत असताना, महाराष्ट्राच्या धोरणाप्रमाणे 'विधवा' या शब्दाऐवजी 'एकल महिला' ही सन्मानजनक संज्ञा वापरावी, असेही सुचवण्यात आले आहे. जगाचा आणि संसाराचा रथ महिला आणि पुरुष बरोबरीने हाकत असतात. यात एक चाक जरी निखळले, तरी संसारर..
नुकत्याच संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे सरकारतर्फे ६०० कोटींचा निधी दिल्यानंतरही ‘रायगड प्राधिकरणा’च्या एकूणच कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यासंदर्भात नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्रालयाची बैठकही पार पडली असून, सचिवांना कृती आराखडा सादर करण्याचे आदेशही सरकारतर्फे देण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने रायगडावरील पायाभूत सोयीसुविधांच्या समस्यांचा आढावा घेणारा आणि तेथील प्रश्नांवरील समाधान शोधण्याची गरज ..