२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी नेमकी कशी उभी राहिली...?..
भारत-युके व्यापार करारामुळे कोणत्या क्षेत्राला फायदा होणार? जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
दिनांक २४ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचे उद्घाटन पार पडले. नेमके ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
आसपासच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले घरे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरु शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरात एका टेकडीवरील पावसामुळे माती खचल्याने सहा घरांची भिंत कोसळली. स्थानिक नागरीकांना घटनेची माहिती मिळताच स्वत: घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या रहिवासियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे माती खचल्याने ही घटना घडली आहे...
दिवंगत सीमा शशिकांत ठोसर चॅम्पियनशीप फिरता चषकाचा शिवाई बालक मंदिर मानकरी शिवाई बालक मंदिर ट्रस्ट डोंबिवली आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. संचालक अध्यक्षा दिवगंत सीमा शशिकांत ठोसर चॅम्पियनशीपफिरता चषक शिवाई बालक मंदिर, डोंबिवली पूर्व या शाळेने पटकाविला...
देशामध्ये रोजगारांच्या संख्येत वाढ झाली असून, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताती रोजगार असलेल्यांची संख्या ६४.३३ कोटींवर पोहचली आहे. २०१८ मध्ये ही संख्या ४७.५ कोटी इतकीच होती...
राज्य व केंद्र शासनाच्या नामांतर धोरणाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव ‘संत बाळूमामा नगर’ करण्याची मागणी सोलापूर येथील समाजसेविका माया श्रावण लवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडेही पत्राद्वारे निवेदन दिले आहे...
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत अन्यायाने जिव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत वर्ग ३ किंवा वर्ग ४ च्या पदावर तातडीने नोकरी देण्यासाठी ठोस व पारदर्शक कार्यपद्धती तयार करण्याचे स्पष्ट निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले...