२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी नेमकी कशी उभी राहिली...?..
भारत-युके व्यापार करारामुळे कोणत्या क्षेत्राला फायदा होणार? जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
दिनांक २४ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचे उद्घाटन पार पडले. नेमके ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण क्षेत्रात करण्याची उत्सुकता सगळ्यांना असते. माहिती-तंत्रज्ञानाच्या या जगात मोबाईल हे तंत्रज्ञान आता सर्वत्र आढळते. संगणक, टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल अशा सर्व रुपांमध्ये तंत्रज्ञान आता शालेय जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मात्र त्याच्या अविवेकी वापराचे तोटेही आहेत. या गंभीर परिणामांचा घेतलेला आढावा.....
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या संकल्पनेत, युद्धतंत्रात आणि सज्जतेच्या संरचनेत आमूलाग्र बदल घडत आहेत. ‘शांतता हवी, पण सज्जतेसह’ हे धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे...
भाषा आणि भाषेवरून होणारे वाद हा सध्या सगळीकडे गाजणारा विषय. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून, भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. साहित्य, संगीताच्या प्रांतापासून ते अस्मितेच्या राजकारणापर्यंत, भाषा ही सर्वव्यापी असते. परंतु, असं असूनसुद्धा भाषेच्या विचारविश्वाची खोली अद्याप आपल्याला गवसली नाही. भाषा म्हणजे केवळ शब्द नाही, त्या शब्दांच्या अंतरंगातसुद्धा अनेक पैलू आपल्याला सापडतात. भाषा विश्वात आपण जितके खोल जाऊ, तितका हा समुद्र आपल्या आकलनाच्या टप्प्यात येईल...
बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ प्रक्रिया हा निवडणूक आयोगाने घेतलेला नियमानुकूल आणि व्यवस्थात्मक निर्णय आहे. मात्र, त्याभोवती विरोधकांकडून जो राजकीय आरोपांचा धुरळा उडवला जात आहे, तो जाणीवपूर्वक असुरक्षित वातावरण निर्मितीच्या योजनेचा भाग ठरावा. याच प्रक्रियेची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले...
कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि नैतिक शिक्षण दिले जाते. हीच कीर्तनपरंपरा जपण्याबरोबरच कीर्तनकार घडविण्याचे व्रत अंगीकारलेल्या अस्मिता देशपांडे यांच्याविषयी.....