२५ जुलै २०२५
हर्षवर्धन जैन नेमके आहेत कोण? काय आहे बोगस दूतावासाचं प्रकरण?..
शासकीय कामाचे पैसे थकल्याने हर्षल पाटील यांचा मृत्यू! सत्य काय?..
२४ जुलै २०२५
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय? पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आलंय?..
मुंबईतील सांडपाणी वापरण्यायोग्य होणार! मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी कार्यवाही प्रगतिपथावर..
प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही डॉल सध्या चर्चेचा विषय बनलीय. शापित बाहुली म्हणून कुख्यात असलेल्या अॅनाबेलमुळे झालेला हा पहिला मृत्यू नाही. काय आहे या बाहुलीची खरी गोष्ट? तिला काचेत बंद का करण्यात आलं ..
२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, ‘उदयपूर फाइल्स’ हा चित्रपट एका विशिष्ट गुन्ह्यावर आधारित असून तो कोणत्याही समुदायाविरोधात नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, हा चित्रपट गुन्हा-केंद्रित असून समुदायविरोधी नाही...
मध्य प्रदेशातील भोपाळच्या बाणगंगा भागात इस्लामिक कट्टरपंथींच्या दबावामुळे हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचा दावा केला जातोय. स्थानिक हिंदू कुटुंबांचा आरोप आहे प्रेम नगरमधील मुस्लिम समुदायाचे लोक हिंदूंच्या घरासमोर शिवीगाळ करतात, गोंधळ घालतात आणि तलवारीचा धाक देखील दाखवतात. ज्यामुळे त्यांना परिसर सोडण्यास भाग पाडले जात आहे. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने बाणगंगा परिसरात निषेध केला आणि हनुमान चालीसा पठण केले...
भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका करताना, भारताला ब्रिटनकडून फरार हस्तांतरण कराराचीही अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौर्यामध्ये दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली आहे...
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था,भायखळा येथे भेट देत प्रशिक्षणार्थींसाठी नव्याने बांधलेल्या जयगड वसतिगृहाचे बुधवार,दि.२३ रोजी उद्घाटन केले. जयगड या वसतिगृहात ३६ सुसज्ज कक्ष/रूम्स, १४४ प्रशिक्षणार्थींच्या निवासाची क्षमता आहे. येथे व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष, भोजन कक्ष आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे...
जपानचे रहिवासी ताकायुकी यांनी साधारण २० वर्षांपूर्वी उत्तराखंड येथे येऊन सन्यास घेतला होता. त्यानंतर त्यांनी बाला कुंभ मुनी म्हणून दीक्षा घेतली. लवकरच ते निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी धारण करतील. परदेशी लोकांना असलेली भारतीय परंपरा व संस्कृतीची ओढ तसेच त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास याचे बाला कुंभ मुनी हे मूर्तीमंत उदाहरण आहे...