१२ ऑगस्ट २०२५
Sayaji Shinde यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं सखामराम बाईंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यामध्ये या नाटकाचा पोस्टर अनावरणाचा सोहळा पार पडला. विजय तेंडुलकरांच्या लिखाणातून ..
महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत. हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात. यामध्ये चार नर हत्ती, एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश ..
माणूस सिनेमा का करतो? कादंबरी का लिहितो? कारण त्याला काहीतरी सांगायचं असतं. सांगायचं म्हणजे उपदेश नव्हे. मी माझी गोष्ट सांगितली. हे जे सांगणं आहे, त्या सांगण्याबरोबर जो पर्यंत सांगणारा राहतो, तोपर्यंत तो चांगला सिनेमा होतो. सिनेमा हे अतिशय precise ..
११ ऑगस्ट २०२५
नुकतचं बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी सीतामातेच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं. यासाठी ११ नद्यांचं पवित्र जल आणलं गेलं होतं. रात्री मंदिरासोबतच सीताकुंड परिसर ५१,००० ..
हिंदू शिल्पकारांचा शतकानुशतकांचा वारसा – आजच्या हक्काच्या रणांगणात! भगवान विश्वकर्मांच्या चरणी आपले कौशल्य अर्पण करणारा हिंदू लोहार समाज, भारतीय संस्कृतीचा कणा आणि राष्ट्रनिर्मितीचा आधारस्तंभ आहे. तरीही आज जात पडताळणीतील अन्याय, आरक्षणातील वंचितपणा, ..
छत्रपती संभीजानगर जिल्ह्यात असणाऱ्या जागतिक वारसास्थळ यादीत वेरूळ, अजिंठा लेण्यांना स्थान आहे. त्यामुळे जगभरातून याठिकाणी वर्षभर पर्यटकांचा ओढा असतोच. मात्र या लेण्यांना लागूनच असणाऱ्या घृष्णेश्वर या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांची ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर ..
सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण हे जाता जाता सिनेमाची नोंद घेणं. समीक्षा ही व्यापक संकल्पना आहे. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे. परीचय करुन देण्याची गरज असते. तसं समीक्षेचं नाही. सिनेमाचं जिथे खोदकाम सुरु ..
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
(DRDO Guest House Spy Arrested) राजस्थानच्या जैसलमेरमधील चंदन फिल्ड फायरिंग रेज येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) गेस्ट हाऊसमधील व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी अटक केली आहे...
(Dadar Kabutar Khana) मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी १३ ऑगस्ट रोजी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. आंदोलकांना पाहताच पोलिसांनी तातडीने त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये, असे आंदोलकांनी म्हटले...
गोखले इन्स्टिट्यूटमार्फत एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ‘ओशन’ या प्रकल्पाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात येत आहे. (Ocean Oil Collection)..
‘ज्ञान प्रबोधिनी’ या पुणेस्थित शैक्षणिक, सामाजिक संघटनेचे विस्तार केंद्र, डोंबिवली येथे गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनासाठी, विविध उपक्रम-कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या शैक्षणिक प्रभागाचे मूळ उद्दिष्ट. सर्वांगीण विकसन कशासाठी, तर स्वतःबरोबरच कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाचा जबाबदार नागरिक ही भूमिका समर्थपणे पार पाडण्यासाठी, हा यामागचा मुख्य विचार आहे...
आज आपण अशा समाजाचा आवाज मांडत आहोत, जो भारताच्या सांस्कृतिक आणि क्रांतिकारी इतिहासात मोलाचा वाटा उचलूनही, गेली सहा दशके शासकीय सुविधांपासून वंचित आहे. हिंदू लोहार समाजाच्या हक्कांच्या या लढ्याला ऐतिहासिक संदर्भ, कायदेशीर गुंतागुंत आणि ठाम मागण्यांचा आधार आहे. हा संघर्ष फक्त अधिकारांसाठी नव्हे, तर सन्मानासाठी सतत सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘महाएमटीबी’च्या माध्यमातून हिंदू लोहार समाजाच्या सक्रिय राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत नुकतीच पार पडली. या मुलाखतीचा हा सारांशरुपी आढावा.....