चंद्रावरील 'शिवशक्ती'मुळे महुआंना पोटदुखी! म्हणतात, "तिथे मुस्लीमांना.."

    28-Aug-2023
Total Views | 925
Mahua Moitra controversial statement on chandrayaan 3

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहले की," मोदीजींनी चंद्राच्या भागांना तिरंगा आणि शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे. आता अदानी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करेल आणि निविदा न काढता चंद्रावर सपाट पृथ्वीचे दर्शनी भाग बांधण्याचे अधिकार प्राप्त करेल. तिथे मुस्लिमांना परवानगी दिली जाणार नाही आणि फक्त शाकाहारीच राहतील"

इस्रोच्या चांद्रयान-३ च्या लँडिंगनंतर महुआ मोईत्रा यांनी लिहिले, 'होय, इस्रो चंद्रावर उतरले आहे. नरेंद्र मोदी चंद्रावर उतरले नाहीत याची आठवण भाजपला करून देऊ. तसेच भाजपच्या आयटी सेलने चांद्रयानामागे संशोधन तयार केलेले नाही." ,असे आक्षेपार्ह विधान मोईत्रा यांनी केले.

दरम्यान चांद्रयान-३ च्या चंद्र लँडिंगच्या स्मरणार्थ २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी केली. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या टचडाउन स्पॉटला यापुढे 'शिवशक्ती' पॉइंट म्हणून ओळखले जाईल, तर चांद्रयान-२ चंद्राच्या लँडिंग पॉइंटला 'तिरंगा' पॉइंट म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.


 
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121