२९ जुलै २०२५
Explained : What is Operation Mahadev? Pahalgam attack mastermind killed in big security action..
भारताची युवा बुद्धिबळपटू Divya Deshmukh बनली FIDE Women's World Champion! | Maha MTB..
सह्याद्रीच्या वाघांची आई नेमकी कोण ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB..
२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
संगीताच्या माध्यमातून एकीकडे मायबाप रसिकांच्या काळजात घर करत, दुसरीकडे कलेच्या नव्या विश्वात स्वप्नांच्या शोधार्थ स्वच्छंद विहार करणार्या प्रवानंत तांबे याच्याविषयी.....
भाषा हे संवादाचे माध्यम आहे हा भाषेविषयीचा व्यावहारिक दृष्टीकोन आज सर्वमान्य दिसतो. तो योग्यही असला तरीही, यामुळे भाषा शिकण्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही फरक हा पडतोच. संस्कृत सारख्या ज्ञानभाषा शिकण्याकडे अधिक कल वाढावा असे वाटत असेल, तर भाषा हे माध्यम व्यवहाराबरोबरच ज्ञानार्जनाचेही माध्यम झाले पाहिजे...
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका करत भारतीय लष्कराच्या धाडसाचे कौतुक केले. मात्र, याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत सैनिकी कारवाईतील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले...
"संविधानात 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द समाविष्ट करण्यास संविधान निर्मात्यांनी पाठिंबा दिला नाही. आणीबाणीच्या काळात संसदेत कोणत्याही चर्चेशिवाय तो संविधानात जोडला गेला", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी नागपूर येथे केले...
पुढील वर्षी होणार्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममतादीदींनी आता ‘बंगाली अस्मिते’चे कार्ड खेळायला सुरुवात केलेली दिसते. मागेही त्यांनी बंगाली भाषकांवर अन्य राज्यांमध्ये अत्याचार होत असल्याच्या वावड्या उठवत, कोलकात्यात भव्य मोर्चा काढला होता. असाच एक मोर्चा त्यांनी सोमवारीही काढत शक्तिप्रदर्शनाचा देखावा उभा केला. पण, यंदा दीदींनी बोलताना मूळच्या प. बंगालच्या, पण अन्य राज्यांत काम करणार्या कामगारांना राज्यात परतण्याचे आवाहनही केले. "महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेशात ..