२३ जुलै २०२५
पंढरपूर विकास आराखड्याबाबत जे काही आहे ते उघड काम आहे. कारण पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही, तर सर्व लोकांना सोबत घेऊन या परिसराचा विकास करण्याचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी ..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री ते पोलिसांना शरण आले असून पहाटे त्यांना जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे...
राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमुर्तीं समुद्रात विसर्जन करण्याबाबत सकारात्मक भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले असून यामुळे मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्री आशिष शेलार ..
अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधिमंडळात जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री माणिकराव कोकांटेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी बुधवार, २३ जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधला...
कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार, २२ जुलै रोजी रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या...
(Mahadev Munde Case) बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला २० महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अशातच महादेव मुंडे यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल समोर ..
२२ जुलै २०२५
पिकविम्याबाबत यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी पुन्हा वादग्रस्त विधान केले. “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. मग भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही”, असे ते ..
अहिल्यानगर येथे उबाठा गटाच्या एका नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळे असे त्यांचे नाव असून ते शहरप्रमुख असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत ..
(Santosh Deshmukh Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाच्या याचिकेवर मंगळवार दि. २२ जुलैला बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाने कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज ..
महिला बचत केंद्रांना प्रकल्प मंजुरीसाठी बावनकुळेंचे आवाहन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन एकवीसव्या शताब्दीमध्ये लघुउद्योग आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. रोजगार मागणाऱ्या पेक्षा युवकांनी रोजगार देणारे उद्योग निर्माण ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
पंढरपूर विकास आराखड्याबाबत जे काही आहे ते उघड काम आहे. कारण पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही, तर सर्व लोकांना सोबत घेऊन या परिसराचा विकास करण्याचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला...
राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमुर्तीं समुद्रात विसर्जन करण्याबाबत सकारात्मक भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले असून यामुळे मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दलची माहिती दिली...