नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात २० राज्यांतील मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष करून बस्तर आणि दंतेवाडा या नक्षलप्रभावित लोकसभा मतदारसंघात भयमुक्त वातावरणात मतदान झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
आंध्रप्रदेश (२५ जागा) ६६ टक्के
छत्तीसगड (१ जागा) : ५६ टक्के
अंदमान निकोबार (१ जागा) : ७०.६७ टक्के
तेलंगणा (१७ जागा) : ६०.५७ टक्के
बिहार: ५०. २६ टक्के
मेघालय: ६२ टक्के
उत्तर प्रदेश: ५९.७७ टक्के
मणिपूर: ७८.२० टक्के
लक्षद्वीप: ६५.९ टक्के
आसाम: ६८ टक्के
उत्तराखंड (५ जागा) : ५७.८५ टक्के
जम्मू-काश्मीर (२ जागा) : ५४.४९ टक्के
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat