( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनी
Read More
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
कोणतेही पुस्तक वाचायला हातात घेताना आपण काय पाहतो? पुस्तकाचं नाव? लेखकाचं नाव? मुखपृष्ठ? बरोबर. त्यानंतर विकत घ्यायचं ठरत असेल, तर आपण त्याच मागचं पान पाहतो. मलपृष्ठावर पुस्तकाचं मर्म लक्षात येईल, असा एखादा परिच्छेद असतो. मी काय पाहते माहितीय, पुस्तकाची अर्पणपत्रिका! त्या संबंध कोर्या पानावर केवळ चार-पाच शब्दच लिहून, पान फुकट का घालवले आहे, असा प्रश्न मला पूर्वी नेहमी पडत असे. याच कुतूहलातून अर्पणपत्रिकेतला आत्मा लक्षात येऊ लागला. लेखिकेच्या त्याच्या लिखाणाप्रति असलेल्या भावना इथेच लक्षात येतात आणि आपण स्व
कबीरपंथी संत रामपालजी महाराज यांच्यावरील निखालस खोटे आरोप मागे घ्यावेत आणि त्यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी 18 रोजी त्यांच्या अनुयायांतर्फे देशभर काळा दिन पाळला जाणार असून शांततापूर्ण मोर्चा (रॅली) काढण्यात येणार आहे.
जनजाती समाज, वनवासी बांधवांच्या जीवनमरणाचे प्रश्न, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त अस्मितेचा हुंकार जागविण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी गुरुवार दि.15 नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यस्तरीय धडक मोर्चा ‘वणवा’ चे आयोजन करण्यात आले आहे.