ल्या काही महिन्यांत डिजिटल अरेस्ट घोटाळे झपट्याने वाढत आहेत. डिजिटल अरेस्ट पीडितांनी त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण बचत गमावल्याचे आपण ऐकतो. अशातच आता एका ४० वर्षीय कर्नाटकातील महिलेला डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात तब्बल ३.१६ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. गुन्हेगारांनी स्वतःला एनसीआरपीचे अधिकारी आणि सरकारी वकील म्हणून तिच्यावर दबाव आणत ही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Read More
मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा जरूर घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी लगावला.
बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती.
हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.
विशेष प्रतिनिधी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या चर्चांना काँग्रेस हायकमांडने पूर्णविराम दिला आहे. काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, नेतृत्वबदलाचा निर्णय हायकमांड घेणार असे सांगून चर्चेस आणखी धार दिली आहे.
सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाव आहे. ते उत्कृष्ट गायक, नट, आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना "बालगंधर्व" ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली. "गंधर्व" म्हणजे दैवी गायक, आणि ते गात असताना रसिक मंत्रमुग्ध होत असे. बालगंधर्व यांचे पूर्ण नाव ' नारायण श्रीपाद राजहंस' होते, त्यांचा जन्म २६ जून १८८८ महाराष्ट्रात सांगली येथे झाला.
महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, यां
लोकप्रिय अभिनेते आणि रंगभूमीवरील दमदार हजेरी लावणारे अमोल बावडेकर यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, सुदैवानं आता त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत असून, हॉस्पिटलमधूनच एक सकारात्मक आणि दिलासादायक अपडेट समोर आलं आहे.
“कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी 165 रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या 165 कोटी रुपयांचे काय,” असा सवाल केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी सोमवार, दि. 16 जून रोजी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
विशेष प्रतिनिधी कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी १६५ रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या १६५ कोटी रुपयांचे काय, असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव यांनी सोमवारी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत केला आहे.
कमल हसन यांचा तमिळ चित्रपट 'ठग लाईफ' हा कर्नाटक वगळता संपुर्ण भारतात ५ जून ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वी हसन यांनी 'कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली', असे वक्तव्य केल्याने, कर्नाटक राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर भाषिक भावनेला ठेच पोहचल्यामुळे बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात जनहीत याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत बाबत न्यायालयाने शुक्रवारी, दि.१३ जून रोजी कर्नाटक राज्याला नोटीस बजावली आहे.
यपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात मुख्यत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएशी संबंधित तीन जण होते. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. १२ जून रोजी या सर्वाना अंतरिम जामीन मंजूर केला.
आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आण
(Bengaluru Stampede) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. डीसीपी एमएन करिबासवन गौडा यांनी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसौधा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला होता.
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला असत
चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात
आपल्या भारत देशाला लाभलेला इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. हाच इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीला समजावून सांगण्याची एक सशक्त वाट म्हणजे कला आणि रंगभूमी. डोंबिवलीतील ‘बीइंग कलाकार' या संस्थेने हीच संकल्पना मनात ठेवत, अत्यंत अभिमानाने आणि कलाभिवृद्धीसाठी 'रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५' चे आयोजन केले आहे.
बालमनावर राज्य करणारं 'अलबत्या गलबत्या' ह्या नाटकाचा रंगभुमीवर पहिला प्रयोग १२ मे २०१८ रोजी पार पडला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटक आज सात वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. याच उत्सवी क्षणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा या नाटकाने गाठला असून, लवकरच 'अलबत्या गलबत्या' चा १००० वा प्रयोग सादर होणार आहे.
कर्नाटकातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुब्बन्ना अय्यप्पन मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवार दि. १० मे रोजी त्यांचा मृतदेह मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथे आढळून आला. कावेरी नदीच्या तीरावर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, एका रहिवाश्याने त्वरीत पोलिसांना या बद्दलची माहिती दिली. पोलिस ज्यावेळेस घटना स्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना अय्यप्पन यांची दुचाकी, त्यांच्या मृतदेहासह नदीच्या किनाऱ्यावर आढळून आली.
मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण नाटकांचा सोहळा रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. ६ मे पासून १६ मे पर्यंत दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.
Karnatka मध्ये सुरु झालेल्या आगळ्या वेगळ्या Human Libraryची गोष्ट!
कर्नाटकमधील बदामीपासून 22 किमी अंतरावर वसलेले पट्टदक्कल हे छोटेसे गाव. चालुक्यांच्या कालखंडात राजांचे राज्याभिषेक सोहळे इथेच संपन्न होत. या ठिकाणी मध्य भारत आणि उत्तर भारतात दिसणार्या नागर पद्धतीच्या मंदिरांची आणि साधारण दक्षिणेमध्ये दिसणार्या द्राविड पद्धतीच्या मंदिरांची परिपूर्ण अवस्था बघायला मिळते. अशा या 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या पट्टदक्कलची ही सफर...
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये जातीय जनगणनेला कुणाचा आक्षेप?
Pakistan blunder against Muslim women ntense anger in Karnataka vएकीकडे देशक्त भारतीय नागरिक पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा समाजमाध्यमांसह रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवून निषेध करत असताना, काही मुस्लीम नागरिकांकडून मात्र या हल्ल्याचे, पाकिस्तानचे आणि एकप्रकारे दहशतवादाच्या समर्थनाचेच प्रकार घडताना दिसतात. अशा नागरिकांचा निषेध करावा तितका कमीच!
गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.
मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर.
ratri 2 vajun 22 mintani marathi natak भय आणि वास्तव या दोन्हींची सांगड घालणार्या ’रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाच्या निमित्ताने...
(Karnataka) कर्नाटकमधील शिवमोगा येथील सीईटी परीक्षा केंद्रावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांना जानवे आणि रुद्राक्ष काढण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये बुरख्या घालण्यास अडचण नसणाऱ्या सरकारला पवित्र धाग्याची अडचण का असावी, असा सवाल भाजप नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला केला आहे.
(Karnataka Governor Thawar Chand Gehlot) कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय सिद्धरामय्या सरकारने हे विधेयक पारित केले होते. यानंतर राज्य सरकारने हे विधेयक राज्यपालांकडे पाठवले होते.
(Karnataka MGNREGA Fraud) कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील मल्हार गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फसवणुकीची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, मनरेगा योजनेअंतर्गत मजुरी मिळविण्यासाठी काही पुरुषांनी साड्या परिधान करुन महिला असल्याचे भासवून बनावट फोटो सादर केले होते.
targets Hindus कर्नाटकमध्ये विरोधकांनी सत्ताधारी आणि सरकारवर हल्ला केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धारमैया यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकारने नेहमीच हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या पीएफआयसारख्या मुस्लिम संगठनांनी केली होती.
Vinay Somaiah suicide कर्नाटकातील बंगळुरूमधील नागवारामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागे काँग्रेस आमदार पोन्नन्ना आणि स्थानिक काँग्रेस नेत्या थेनिरा महेना यांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्याची ओळख ही विनय सोमय्या असून त्याचे वय वर्षे हे ३५ आहे.
मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा आणि मनाला भिडणारा प्रयोग, ‘पत्रापत्री’, आपला सुवर्ण सोहळा साजरा करत आहे! ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वा. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या नाटकाचा ५०वा प्रयोग सादर होणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे
पुणे महापालिकेच्या नाट्यगृह आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रंगयात्रा' या ऑनलाइन ॲप्लिकेशनला नाट्यनिर्माते, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते आणि राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही सहभाग घेतला.
Hampi Israeli tourist कर्नाटकातील हंपीमध्ये एका इस्त्रायली पर्यटकाशी छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका पुरूषाने सांगितले की, गेल्या आठवड्यात हंपी उत्सवादरम्यान तीन तरुणांच्या गटाने महिलेची छेड काढली होती. तरुणांना महिलेचा छेडछाड करतानाचा व्हिडिओ पाहून एका ऑटोरिक्षा चालकाने तिच्या मदतीला धाव घेतली.
Karnataka Budget 2025 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी शुक्रवारी ७ मार्च २०२५ रोजी कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात काँग्रेस सरकारने मुस्लिमांना अधिक सोयीसुविधा दिल्या आहेत. मदरसे, हज, कबरी येथे असणाऱ्या मैलवींच्या पगारापासून ते स्टार्टअप आणि आयटीआय स्थापन करण्यापर्यंत अनेक तरतुदी करण्यात आल्या. भाजपने या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या अर्थसंकल्पाला मुस्लिम बीग बजेट असे म्हटले आहे.
Siddaramaiah कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कावेरी येथील सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने २.६ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज लावला. त्यांच्यावर अनावश्यक खर्चाचे आरोप करण्यात आले आहेत.
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
पोकळ घोषणांपेक्षा ठोस कृती महत्त्वाची असल्याचे भाषणात सांगणार्या युवराज राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या कर्नाटकमधील सरकारने, तेथील दहा पैकी नऊ विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खटाखट पैसे देण्याची आश्वासने देणार्या काँग्रेस सरकारकडे नऊ विद्यापीठांना देण्यासाठी ३४२ कोटी रुपये नसावे, हे दुर्दैवीच!
कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारी मुस्लिम जोडप्यांना विवाह आणि घटस्फोट प्रमाणपत्र देण्याच्या राज्य वक्फ बोर्डाच्या अधिकारावर शंका व्यक्त केली आहे. न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती एम.आय. अरुण यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी काही वेळ दिला आणि प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.
(Right to Die with dignity) कर्नाटक सरकारने राज्यातील गंभीर आजाराने त्रासलेल्या रुग्णांना सन्मानपूर्वक मृत्यूचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राईट टू डाय विद डिग्निटी २०२३ च्या निर्णयानुसार, ज्या रुग्णांना आजारातून बरे होण्याची आशा नाही किंवा ज्यांना जीवनरक्षक उपचार सुरु ठेवायचे नाहीत त्यांना हा अधिकार देण्यात येणार आहे.
Bangalore कर्नाटकातील रायचूर शहरामध्ये मुबिन नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने एका युवतीला निकाह करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या प्रस्तावास नकार दिल्याने कट्टरपंथी मुबिनने युवतीची हत्या केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
नवीन वर्षाच्या सुरूवात झाली, की नववर्षाच्या संकल्पांचे वेध लागतात. अशात काही जणांना आपलं वजव कमी करायचं असतं, तर काही जणांना नवीन छंद जोपासायचे असतात. अशातच जर तुम्ही भटकंती करण्याच्या मूड मध्ये असेल तर भारतातल्या या बहारदार आणि प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या.
BJP कर्नाटकामध्ये एका लहान वासरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये गायींचे केस कापल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे. अशातच आता एका लहान वासरावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात वासराची शेपटी कापण्यात आल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी घडली. संबंधित वासरू हे कर्नाटकातील श्रीकांतेश्वर मंदिरातील होता.