( kotwal Compassionate policy ) कोतवाल संवर्गातील (महसूल सेवक) कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू झाले असून, सेवेत असताना मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघातामुळे काम करण्यास असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Read More
Aman Ansari उत्तर प्रदेशातील कोतवाली भागात मैनपुरी येथे एका कट्टरपंथी तरुण अमन अन्सारी (Aman Ansari) एका हिंदू कुटुंबातील अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर निकाहासाठी दबाव टाकत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन अन्सारीला अटक केली आहे. अमन अन्सारी हा मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलीच्या घरात घुसला आणि तिला काठीने मारहाण केली.
कोतवाल भरती परीक्षेत झालेल्या कॉपी प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जालना येथील कोतवाल भरती परीक्षेदरम्यान आणखी अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे. परंतु, याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी कोविड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे कोविड लढय़ावरील हे पुस्तक सर्वांसाठी नक्कीच एक प्रेरणास्तोत्र ठरेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
१० एप्रिल, १९४७ साली स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी पुढाकार घेऊन, कर्जत येथे ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ची स्थापना केली. कोरोना काळात संस्थेने महत्त्वाचे समाजकार्य केले, त्याविषयी...
‘शहीद भाई कोतवाल’मध्ये कमलेश सावंत साकारणार गोमाजी पाटील
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एल्गार परिषद कोरेगाव-भीमा प्रकरणात आरोपी वर्नोन गोन्साल्विस याला घरात बिस्वजित रॉय यांच्या 'वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहाल' हे पुस्तक का ठेवले होते? असा जाब विचारला. याशिवाय अन्य आपत्तीजनक साहित्यही ठेवल्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी देताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आरोपींना प्रश्न विचारले. यावेळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी देताना राज्याविरोधात सामग्री ठेवल्याचीही नोंद केली.
कोतवालांचे मानधन आता पाच हजारावरून ७ हजार ५०० रुपये करण्यात आहे. यामुळे तब्बल साडेबारा हजार कोतवालांना याचा फायदा होणार आहे. कोतवाल हा ग्रामीण भागातील महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक
राज्यातील कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा प्रश्न कायम
ओम पुरी यांनी केले होते चहाच्या टपरीवर काचेचे ग्लास धुण्याचे काम.
अंतिम फेरीत पोहचलेले तीन गायक पुण्याचे आहेत व एक मुंबईचा आहे. यानिमित्ताने मुंबई तरुण भारताच्या विशेष प्रतिनिधींनी पुणे-मुंबईच्या या अंतिम फेरीतील गायकांशी संवाद साधला व थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.