बीडमधील महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. यावर आमदार सुरेश धस यांनी गुरुवार, १७ जुलै रोजी मोठा खुलासा केला आहे.
Read More
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊलींनी कुंडलिनी जागृतीनंतर येणार्या अतींद्रिय म्हणजेच पराशरीर (पॅरासायकॉलॉजी) अनुभवांचे जे सुंदर वर्णन केले आहे, त्याचा आशय योगमार्गात अग्रेसर असणार्यांना कळू शकेल, अन्यथा केवळ शब्दार्थाने त्याचे रहस्य कळणे असंभव आहे. त्यात वर्णन केलेल्या रहस्यमय अनुभवांचा अनुभूतिजन्य अनुभव आल्यावर जो एक आनंद प्राप्त होतो, त्याचे वर्णन करणे कठीण आहे.
लेखक जनार्दन ओक यांनी कथा, नाटक आणि चित्रपट संवाद लेखन करून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविला, त्यांच्या लेखनप्रवासाविषयी जाणून घेऊया.
वेदांमधील शुद्ध ज्ञानाचे रक्षण करून ते एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे नेण्याचेकाम करणार्या अलका मुतालिक यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
आज, मंगळवार, दि. ८ सप्टेंबर, भाद्रपद कृष्ण षष्ठी. या दिवशी दरवर्षी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ साजरी केली जाते. यंदा ७३०वी ‘ज्ञानेश्वरी जयंती’आहे. ‘आत्मनिर्भर भारता’ची संकल्पना आपल्या संतांनी हजारो वर्षांपूर्वी स्पष्ट केली आहे. ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने विश्वकल्याणाचा संकल्प विश्वमाऊलींच्या ओवीतून साकारण्याचा केलेला हा प्रयत्न.
श्रावण महिना हा वेदादी शास्त्राच्या श्रवणावर आणि स्वाध्यायावर भर देतो. श्रवण नक्षत्र याच भावनेशी अनुसरून आहे. या महिन्यात प्रत्येकाने धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. विशेषत: वैदिक साहित्यात दडलेल्या कल्याणकारी विचारांचे अध्ययन आणि श्रवण करणे आवश्यक आहे. कारण, वेदवाणी ही 'पावमानी' म्हणजेच सर्वांना पवित्र करणारी आहे. तिचे अध्ययन करणारा सदैव आनंदी राहतो.
ज्ञानेश्वरीच्या संदर्भात मागील लेखात ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाणाला सुरुवात करण्याचे आधी केलेल्या काही ओव्यांचा संदर्भ घेऊन काही विश्लेषण करायचे होते.