महसूल प्रशासन हे कोणत्याही राज्याच्या प्रशासकीय संरचनेतील एक अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत अंग मानले जाते. ही यंत्रणा शासनाच्या लोकाभिमुखतेचे आणि पारदर्शकतेचे मूळ प्रतिबिंब आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, पारंपरिक चौकटींत अडकलेल्या या खात्याला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या कार्यपद्धतीत तांत्रिक सक्षमता, प्रशासनिक शिस्त आणि लोकहिताचा समतोल स्पष्टपणे दिसतो. त्यांनी धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून केवळ व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले नाही, तर त्यावर प्
Read More
धारणा हे अष्टांग योगातील सहावे अंग आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. ‘धारणा’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. ‘धारा’चा अर्थ दृढता, स्थिरता, निश्चितता असा होतो. धारण करणे, वाहून नेणे, परिधान करणे, आधार देणे, राखणे, टिकवून ठेवणे, (स्मरणात) चांगली आठवण ठेवणे अशी क्रिया आणि मनाचे संयोजन किंवा एकाग्रता (श्वास नियंत्रण) असादेखील होतो. एकूणच ‘धारणा’ हा शब्द मनाशी संबंधित आहे.
जिद्द असल्यास अशक्य असे काहीही नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोडनिंब गावातील ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट कंपनी’ होय. जाणून घेऊया या कंपनीचे मालक अक्षय केदार यांच्या प्रवासाविषयी...
झोपडपट्टीमुक्त दहिसर करण्याचा माझा निर्धार : मनीषा चौधरी ( Manisha Chaudhari ) मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा. https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
सत्य संकल्प हा शाश्वताची दिशा दाखवतो. अशाश्वताची इच्छा करण्यापासून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे असणार नाही, हे उघड आहे. या जगातील व्यवहाराला स्थळ आणि काळाचे बंधन असते. त्यामुळे जगापासून मिळणारे सुख-समाधान यांनाही बंधन पडते. आज वाटणारे सुखाचे घटक, परिस्थिती बदलली की कालांतराने सुखाचे वाटत नाहीत. स्थळाचेही तसेच आहे. ठिकाण बदलले की पूर्वीचे सुख नाहीसे होते. या जगापासून उत्पन्न होणारे संकल्प हे मनाला स्वार्थी व अहंकारी होण्यास मदत करतात. मन अशा संकल्पात रमू लागले की, ते अहंकारी होऊन स्वार्थापलीकडे विचार करू शकत ना
अपंगत्वावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार्या नाशिकच्या मयूर देवरे या शरीरसौष्ठवपटूविषयी...
मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी जसे समर्पण व भक्ती यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अजून एक गुण अंगीकारणे फार महत्त्वाचे आहे. कारण, या गुणांमुळेच समर्पण व भक्तीपर्यंत माणूस पोहोचू शकतो आणि हा गुण म्हणजे ‘डिटरमिनेशन’ म्हणजे दृढनिश्चय किंवा निर्धार.
आपले ईश्वरप्रदत्त दायित्व निभावण्यासाठी भारतवर्ष आपल्या चिरपुरातन नित्यनुतन चिरंजिवी शक्तीबरोबर उभे राहत आहे. (संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकांनी एका वाक्यात संघाचे पूर्ण वर्णन केले होते - RSS is the evolution of the life mission of this Hindu nation.) आतापर्यंत थांबलेले वा थांबवलेले सर्व आवश्यक कार्य व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण समाजाला सभान, सजग राहून सक्रिय व्हावे लागेल. हे तेच आत्मभान आहे, ज्यामुळे आवश्यक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता अवश्यम्भावी आहे. एका संघ गीतात म्हटलेच आहे - अरुणोदय हो चुका वीर
महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ता त्वरित तयार होणेसाठी 15 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार रविवारी समांतर रस्ता कृती समितीच्या बैठकीत जळगावच्या नागरिकांनी केला.