narendra pathak

साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त चर्चा होऊ नये! : भारत सासणे

“साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त चर्चा होऊ नये, असा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. महामंडळाचाही यंदा तोच प्रयत्न असेल. त्यासाठी निवडलेले विषय हे महत्त्वपूर्ण ठरतात. यावरून चर्चा कशी असावी, हे पाहिले जाते. काही परिसंवाद कथांवर, कादंबर्‍यांवर होणे, हेही महत्त्वाचे असते. राजकीय किंवा अन्य विषय शक्यतो संमेलनात असू नयेत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे,” असे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (अ.भा.म.सा.सं.) अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघातर्फे (मुं.म.सा.सं) शनिवार, दि.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121