देवेंद्र फडणवीस
Read More
महाराष्ट्रात राजकीय पक्षाचे मेळावे जोरात घेतले जात आहेत. सत्तारूढ पक्षाचे मोर्चेही मोठ्या गर्दीत होत आहेत. मग शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत, रयतेच्या राज्यात मोगलाई आली असल्याची टीका त्यांनी केली.
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी. प्रकरण दाबू नये. या प्रकरणात संशयाचे वर्तुळ तयार झाले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.