एखादी गोष्ट साध्य करायची हे निश्चित झाल्यावर त्याच्या वाटेत येणार्या सर्व आव्हानांना थेट अंगावर घेण्याची धडाडी अमित शाह यांच्याकडे आहे. विषयाचा तपशीलवार अभ्यास करून आणि आपल्या युक्तिवादाला पूरक ठरणारे संदर्भ आपल्या भाषणात ठणकावून मांडण्याची त्यांची शैली विरोधकांची बोलतीच बंद करते. नुकत्याच संपन्न झालेल्या संसदीय अधिवेशनातही त्याचा प्रत्यय आलाच.
Read More
२०२५ साली मलेशिया ‘आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने’चे (आसियान) अध्यक्षपद स्वीकारून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. वाढत्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतून ‘आसियान’चे यशस्वी मार्गक्रमण करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य मलेशियासमोर आहे. अमेरिकेतील नेतृत्वबदल, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक आव्हाने वाढत असताना, मलेशियाचे नेतृत्व प्रादेशिकता मजबूत करण्यासाठी, आंतर-प्रादेशिक भागीदारी वाढवण्यासाठी आणि जागतिक दक्षिणेचे हितसंबंध पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यालेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील? त्यांची रिकव्हरी कशी होईल? या रिकव्हरीला किती वेळ लागेल? कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास? लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं ?
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे देश पुन्हा एकदा कट्टरतावाद्यांच्या हाती जाण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर भारतासही नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सावध राहणे आवश्यक बनले आहे. बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात पेटलेल्या आंदोलनाची परिणती शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि देश सोडण्यात झाली आहे.
बिहारमधील सासाराम आणि नालंदातील अनेक गावं दंगलीच्या आगीत होरपळत असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम नवमीनंतर सुरू झालेल्या या दंगलीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कथित सुशासनावर प्रश्न निर्माण झाले. घरांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि मरणाच्या भीतीने सासाराम आणि नालंदातील शेकडो जण आपल्या घरांना टाळे लावून गाव सोडून गेली आहेत. शाळा, महाविद्यालये, इंटरनेट सेवा बंद असून अनेक ठिकाणी ‘कर्फ्यू’ लावण्यात आला. सासाराममधील सैफुलगंज, कादीरगंज आणि शहजलाल पीर येथील दंगलीने भयभीत शेकडो कुटुंबांनी घर
देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या स्वीगीने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता एका नव्या योजनेची बुधवारी घोषणा केली
‘नवीन सामान्य’ किंवा ‘न्यू नॉर्मल’ हे जगात अस्थिरता आणि अनिश्चितता या पार्श्वभूमीवर स्थिरावणार आहे. त्यामुळे विकसित, विकसनशील आणि अविकसित असे सगळेच देश काही महत्त्वाच्या आर्थिक राजकीय निर्णयाचा नवा मार्ग निवडतील, हे निश्चित. विविध देशांची सरकारे काही योजनांची अंमलबजावणी समाजाला आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करतील. याव्यतिरिक्त ‘कोविड’ काळात ज्यांच्यावर अधिक परिणाम झाला आहे, अशी लोकसंख्या असलेल्या गटांना अधिक समर्थन मिळेल