कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
Read More
आजाराचे किंवा रोगाचे मूळ कारण जोपर्यंत शोधले जात नाही, तोपर्यंत आजाराच्या नुसत्या ‘रिझल्ट’ला उपचार करून भागत नाही. होमियोपॅथीमध्ये नुसत्या आजाराच्या नावाला महत्त्व नसते, तर आजार कशाप्रकारे लक्षणे व चिन्हे दर्शवतो व तो आजार होण्यासाठी मुख्यत्वे काय गोष्टी कारणीभूत होतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.म्हणूनच एकच निदान (Diagnosis) असलेल्या दोन रुग्णांचे औषध वेगवेगळे असू शकते. कारण, प्रत्येक माणसाचे शरीर व मन हे वेगवेगळ्या प्रकारे लक्षणे व चिन्हे दाखवत असतात व तसेच प्रत्येक माणसांमध्ये आजारी पडण्यामागची कारणे
खरुजचा उल्लेख संत एकनाथ महाराजांच्या भारुडातदेखील आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आजार. कारण, हा संसर्गजन्य आहे. व्यवस्थित उपाय न केल्यास ही खरुज कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये पसरण्याची शक्यता असते. शाळेतील एका मुलाला खरुज असल्यास त्याद्वारे ती वर्गातील सर्व मुलांमध्ये पसरु शकते. गलिच्छ वस्तीत राहणारी मुले, ग्रामीण भागातील मुले, म्युनिसिपल शाळेतील मुले यांच्यामध्ये खरुजचे प्रमाण अधिक आढळते. स्वच्छतेचा आभाव व व्यवस्थित उपचार न घेणे यामुळे हा आजार बराही होत नाही व त्याचा संसर्ग इतरांना हो
विविध स्त्री अवयव विशेष व्याधींबद्दल आपण या लेखमालिकेतून सविस्तर माहिती घेत आहोत. विविध दोष-दुष्टींमुळे हे रोग उद्भवतात. दोष-धातु व मल यांचा समतोल बिघडल्यास विकृती व समतोल साधल्यास प्रकृती, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. बरेचसे स्त्री विशेष व्याधी हे गर्भाशय, स्त्रीबीज, नलिका व अंडाशय या अवयवांशी संबंधित आहेत. हे सर्व अवयव ओटीपोटात स्थित आहेत. आयुर्वेदशास्त्रात विविध चिकित्सा उपक्रम सांगितले आहेत. या अवयव विशेष चिकित्सेबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघ या संघटनेला आज, दि. २३ जुलै रोजी ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...
पत्नीला मुलगी होणार असल्याचे समजताच तिहेरी तलाक देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
१०० पैकी एका मुलाला हृदयविकार असतो. मात्र, प्रौढांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांहून हे आजार वेगळे असतात. बाळ आईच्या पोटात असताना त्याचे हृदय सामान्य पद्धतीने विकसित न झाल्यामुळे हे विकार उद्भवतात. मुलांमधील हृदयविकाराचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे. हृदयातील निदान न झालेला दोष वाढू शकतो आणि काही महिन्यात किंवा वर्षात त्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. दोष कोणत्या प्रकारचा आहे यावर हे अवलंबून असते. त्याचप्रमाणे हा दोष सुधारला गेला नाही, तर मुलाची वाढ अनेक मार्गांनी खुंटते.
गनिवारणातील अडथळे जाणून घेताना आपण आहारातील दोन किंवा इतर सवयींबद्दल जाणून घेत आहोत, ज्याच्यामुळे रोग बरा होण्यास वेळ लागतो.