जगातील पहिल्या वीजेवर चालणाऱ्या विमानाने प्रवाशांसह यशस्वीपणे उड्डाण करुन इतिहास घडवला आहे. जून महिन्यात जगातील पहिल्या वीजेवर चालणाऱ्या विमानाने प्रवाशांसह यशस्वीरित्या उड्डाण केले. Alia CX300 हे त्या विमानाचे नाव असून हे विमान एकदा चार्ज केल्यानंतर २५० किलोमीटर प्रवास करू शकते.
Read More
वजाहत खान यांने सोशल मीडियावर हिंदू धर्म आणि त्याच्या देवतांबद्दल अपमानजनक केलेल्या पोस्टवर सर्वोच्च न्यायालयांनी सोमवार,दि.२३ जून रोजी दखल घेतली आहे. अनेक राज्यामध्ये वजाहत खान विरूद्ध एफआयआर नोंदविल्या गेल्या होत्या. या सर्व एफआयआर एकत्र करण्याची विनंती खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली असता खान यांच्या अटकेला तुर्तास स्थगिती दिली आणि सर्व एफआयआर एकत्र करण्याच्या संबधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून उत्तर मागितले.
इराण-इस्रायल युद्ध सध्या चांगलेच पेटले असून इस्रायली लष्कराने मंगळवारी असा दावा केला की, इराणी सैन्याचे प्रमुख कमांडर अली शादमानी यांनाही ठार मारण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत इराणचे मेजर जनरल गुलाम अली रशीद यांना ठार मारल्याचा दावा यापूर्वी इस्रायलने केला होता. इस्रायल आणि इराणमधील तणाव सतत वाढत असून दोन्ही देशांतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील पाच दिवसांत दुसर्यांदा ‘आयडीएफ’ने इराणचे युद्धकाळातील चीफ ऑफ स्टाफ, शासनाचे प्रमुख सैन्य कमांडर संपवले आहेत,
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादासाठी तामिळला अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली आहे. याद्वारे पुन्हा भाषिक अस्मितेच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न स्टॅलिन यांनी केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदिवसीय सायप्रस दौर्यावर होते. असा हा गेल्या २० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसचा पहिलाच दौरा ठरला. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी सायप्रसला भेट दिली होती. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेला हा देश पूर्व भूमध्य समुद्रातील एक द्वीपराष्ट्र. सिसिली आणि सार्डिनियानंतर सायप्रस हे भूमध्य समुद्रातील तिसरे सर्वांत मोठे आणि लोकसंख्या असलेले बेट आहे. हा युरोपियन देश जरी असला, तरी भौगोलिकदृष्ट्या तो आशियामध्येच गणला जातो.
तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्
कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल.
बांगलादेश बँकेने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत. नवीन नोटा केंद्रीय बँकेच्या मुख्यालयातून जारी केल्या जातील आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून त्या वितरित केल्या जातील. वास्तविक बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर युनूस सरकारकडून अल्पसंख्याक हिंदूंवर आणि बौद्धांवर अतोनात अत्याचार झाले. त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले; देवीदेवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या गेल्या. तेव्हा इस्लामिक कट्टरपंथींविरोधात चकार शब्दही सरकारच्या तोंडून निघाला नाही. हिंदूंच्या वेदना तेव्हा सरकारला दिसल्या ना
‘जेपी मॉर्गन’ तसेच ‘मॉर्गन स्टॅनली’ यांसारख्या जागतिक वित्त संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था तसेच भारतीय बाजारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतानाच, भारताच्या वाढीबाबत नवनवे अंदाज वर्तवले आहेत. येत्या काही काळात भारतीय शेअर बाजारदेखील ऐतिहासिक असा लाखांचा टप्पा पार करेल, हा त्यातीलच एक अंदाज. त्यानिमित्ताने...
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण करणाऱ्या विमान कंपनीचं नाव निश्चित झालं आहे. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यान पैकी एक आहे. नव्या विमानतळावरून सेवा सुरू करणारी पहिली एअरलाईन इंडिगो असेल. इंडिगोने जाहीर केले, ती सुरुवातीला दररोज १८ उड्डाणे सुरू करणार आहे. ही उड्डाणं देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये होतील. यामध्ये दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, जयपूर, लखनौ, पटणा, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.
Approval for two new cord lines from Panvel मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.
महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी अरुणचाल प्रदेशमधून टाचणीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे (New damselfly species). नव्या टाचणीचे नामकरण कलिफिया सायनुफुरकाटा (Caliphaea sinuofurcata) असे करण्यात आले आहे (New damselfly species). इंग्रजीमध्ये या टाचणीला त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या दाट काळ्या केसांसारख्या काट्यांमुळे 'बियर्डेड ब्रॉन्झबॅक' असे नाव देण्यात आले आहे. (New damselfly species)
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील समस्या, भविष्यातील विस्तारणारी शहरे आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता, फडणवीस सरकारने आणलेले सर्वसमावेशक धोरण राज्याच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरावे.
'स्टार्टअप इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्याला ७०१ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'मरिन स्टार्टअप'ला मोठा वाव आहे. त्याला चालना देण्यासाठी येत्या काळात धोरणात्मक पावले उचललेली दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २० मे रोजी व्यक्त केला.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) प्रकल्पासाठी जागा महसूल विभागाची जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निर्णय घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
( unauthorized huts in Sector 28 Nerul ) नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागातील अनधिकृत झोपडयांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
( Bharati Vidyapeeth New Law College pune ) भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीए एलएलबी,बीबीए एलएलबी,एलएलबी,एलएलएम या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात छत्तीसगढवरुन नवीन टस्कर हत्ती दाखल झाला आहे (gadchiroli new tusker). गडचिरोलीत असणाऱ्या हत्तीच्या कळपातील एक टस्कर हा छत्तीसगढमध्ये गेला होता (gadchiroli new tusker). रविवार दि. ४ मे रोजी जेव्हा त्याने पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश केला, तेव्हा त्यासोबत दुसरा एक टस्कर हत्ती आल्याची नोंद 'स्टाईप्स अॅण्ड ग्रीन अर्थ फाऊंडेशन'ने (एसएजीई) केली आहे. (gadchiroli new tusker)
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स (केव्हीजीसी) येथील ड्रायव्हिंग रेंज जनतेसाठी खुली केली. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गोल्फ कोर्सची पाहणी केली.
( Vikrant Masye new Lead role in international film based on the life of Sri Sri Ravi Shankar )
सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली आहे. गुरवार, दि. १ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांच्या वाढत्या भेटीगाठी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे आणि निलेश सांबरे यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
Compulsion Hindi Language नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर होताच, भाषिक राजकारणही पेटले. या विषयावर समाजमाध्यमांमध्येही वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यानिमित्ताने भाषा, संस्कृती, साहित्य यांच्यातील परस्पर संबंध, शिक्षणातील त्रैभाषिक सूत्र याविषयीचे विविध कंगोरे ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य आणि ‘साहित्य भारती, महाराष्ट्र’चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुसरून राज्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलजवणी केली जाणार आहे. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शांळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
( Dr Indurani Jakhar is new District Collector of Palghar ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारिपदी करण्यात आली आहे.
( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनी
Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
( Hindu New Year rally ) लालबाग, परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्यावतीने हिंदू नववर्ष शोभायात्रेत यंदा मराठी भाषा ’स्व’त्वाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार आहे. रविवार, दि. ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणार्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभाग असणार आहे.
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
Hindu New Year Yatra ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल.
Dr. Hedgewar शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्यामरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
Foreign Minister भारतात राहणाऱ्या अल्पसंख्याकांबद्दलच्या यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (युएससीआयआरएफ ) च्या अहवालाचे भारताने पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असे वर्णन केले आहे.
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाविषयी (एनजेएसी) राज्यसभेचे सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते व अन्य नेत्यांसोबत यां अतिशय सकारात्मक संवाद झाला, अशी माहिती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहास बुधवारी दिली.
( e-stamp certificate Know what are the new update Chandrashekhar Bawankule ) राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले आहेत. आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन ई-मुद्रांक प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचे महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत मांडले. सोमवार, दि. २४ मार्च रोजी त्याला मंजुरी देण्यात आली.
खरेच ऋतूंची फुले होतात की फुलांचे ऋतू असतात? प्रश्न पडलाय का की ठराविक महिन्यामध्येच फुले का फुलतात? या सगळ्याचे कुतूहल शमवणारा हा लेख...
( Aurangzeb UBT new GOD sanjay nirupam on UBT ) “औरंगजेब हे आता उबाठा गटाचे नवे आराध्य दैवत बनले आहे,” अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. रविवार, 23 मार्च रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
( Mahakumbh culture in the Hindu New Year welcome in thane ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या विश्वातील सर्वात पुरातन पाली भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी गुढीपाडव्यादिनी ठाण्यात निघणार्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत शांती व समतेची पाली भाषेची पालखी काढून बौद्ध बांधव व भिक्खु संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी दिली.
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या २३८ लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या जैवविविधता संपन्न गावामधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new spider species from amboli). या प्रजातीचे नामकरण आंबोली गावाच्या नावे 'इंडोथेल आंबोली', असे करण्यात आले आहे (new spider species from amboli). या प्रजातीच्या शोधामुळे आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणाऱ्या प्रजातींची संख्या २४ झाली आहे. (new spider species from amboli)
( Aanchal Goyal is the new Collector of Mumbai ) मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची दि. २५ फेब्रुवारी रोजी बदली केल्यानंतर, त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, दि. १८ मार्च रोजी ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
Amit Shah यांनी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावेळी बोलताना आठवण करून दिली की, पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे खटले प्रलंबित करण्यात आले आहेत. कारण राज्यात सीबीआयची विशेष न्यायालये नाहीत.
Hanif arrested दिल्लीमध्ये २०१९ साली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान दक्षिण – पूर्व दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ हा शाहीन बागचा रहिवासी आहे.
Champions Trophy 2025 टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च २०२५ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईमध्ये सुरू आहे. असातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा सामना भारतच जिंकणार असल्याचा विश्वास माध्यमांशी बोलत असताना व्यक्त केला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Champions Trophy 2025 टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईमध्ये ९ मार्च रोजी पार पडली. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने किवींना पराभवाची धूळ चारली आहे. किवींनी नाणेफेकी जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये किवींनी २५१ धावा करत २५२ धावांचे टीम इंडियाला आव्हान दिले. टीम इंडियाने अंतिम षटकापर्यंत झुंझ देत पाकिस्तान पुरस्कर्ते चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरत विजय संपादन केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माची विजयी खेळी विशेषकरून कौतुकास्पद आहे.