पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये १८ व्या प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्याचे उद्घाटन केले. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी ओडीशा येथे दाखल झाले. विमानतळावर दाखल होताच मोदी यांचे स्वागत ओडिशाचे राज्यपाल हरी बाबू कंभमपती, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. प्रवासी भारतीय दिवस केंद्र सरकारकडून ओडिशा राज्य सरकारच्या सहकार्याने ८ ते १० जानेवारी दरम्या
Read More
बोटीत ३० हून अधिक प्रवासी; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने ‘ओला’, ‘उबेर’ यासह ‘रॅपिडो’ या अॅपची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याने प्रवासी सेवा बंद करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
दि. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा ४२वा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पण, आज जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपचा हा प्रवास तितकाच खडतर आणि राजकीय-सामाजिक आव्हानांनी भारलेला होता. या सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात करत, विरोधकांच्या षड्यंत्रांना उद्ध्वस्त करत २ खासदारांपासून ते ३०२ खासदार असा यशस्वी टप्पा भाजपने गाठला. जनसंघापासून सुरु झालेला भाजपचा हा अविरत राजकीय प्रवास समजून घेण्यासाठी इतिहासाची उजळणी करणे, आजच्या पिढीला भाजपच्या उदयाची ही कहाणी कथन करणेही तितकेच क्रमप्राप्त.
मोजक्याच प्रवाश्यांच्या उपस्थितीत बदलापुरात रेल्वेपूजा
पूरग्रस्त आसाम, बिहारमध्ये सुरु करणार मदत मोहीम!
एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठी इतरांपुढे हात पसरावे लागणार्या आणि आज उद्योजक म्हणून उद्योगभरारी घेतलेल्या रेणुका आराध्य यांच्या यशस्वी जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख...
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हे दोघे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत.
आजवर बॉलीवुडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे.
पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती.