(India-China Relationship) चीनच्या क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्द्यांवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
मधुबनी रेल्वे स्थानकावर बेशिस्त प्रवाशांनी दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी, जयनगर-नवी दिल्ली स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित कोचच्या ७३ खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले. या क्रूर कृत्याला प्रतिसाद म्हणून, पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) तातडीने कारवाई करत रेल्वे कायद्याच्या कलम १४५(बी), १४६, १५३ आणि १७४(ए) अंतर्गत गुन्हा क्रमांक १६८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.
बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी मतदान झाले. त्यावेळी जाले येथे चार जणांना बनावट मतदान करताना पकडले गेले. त्याच रात्री दीडशे लोकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करून या चौघांची सुटका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.जाले हा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा एक भाग आहे, परंतु तो मधुबनी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जाले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हक्कनिया मदरसा देवरा बंधौली या मतदान केंद्रावर ४ जणांना बनावट मतदान करताना पकडण
G-20 शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. त्यावेळी 'भारत मंडपम'चे रूपांतर पाहुण्यांसाठी मिनी मार्केटमध्ये करण्यात आले आहे. या मिनी मार्केटमध्ये अनेक गोष्टीमधून भारतीय संस्कृती आणि कलेचा साक्षात्कार होत आहे. याअंतर्गत पाहुण्यांना बिहारी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी बिहार सरकार आणि उद्योग बिहार यांच्यातर्फे बिहारमधील हस्तकला बाजारात प्रदर्शित करण्यात येत आहे.
दिल्ली येथे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जी-20 परिषद पार पडणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने भारत संपूर्ण जगाला आपली संस्कृती. इतिहास आणि कलेची ओळख करुन देत आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये 'तब्लिग-ए-जमात'मध्ये सहभागी झालेले अनेक जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीला विरोध
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात नव्वदीच्या गोदावरी दत्त यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कारण, गोदावरी यांचे कार्यच असे की, ज्याची कीर्ती ही सर्वदूर पसरलेली...
शैलीतील आणखीही इतर कलाकृती या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. रंगयोजनांमधील शिस्तीची श्रीमंती विषयघटकांची मांडणी आणि आशय जपण्यासाठी घेतलेली काळजी या तीन वैशिष्ट्यांवर गोपाळ नांदुरकरांची प्रत्येक कलाकृती सजलेली आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे प्रदर्शन पाहता येईल.
फार प्राचीन म्हणजे अगदी प्रागैतिहासिक काळापासून तर अगदी आत्ताच्या प्रगतावस्थेपर्यंत रांगोळीचा प्रवास आहे. रांगोळीने घराघरात अन् मनामनात स्थान मिळवलेले आहे. पवित्र आणि प्रसन्नतेचं प्रतिक म्हणजे रांगोळी, असं नातं निर्माण झालेलं आहे.