"कुठलाही धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल बोलणे चुकीचेच आहे पण महाराष्ट्रात हिंदूंना मारण्याची सूट मिळाली आहे का ?" असा घणाघाती सवाल भाजपचे आ. नितेश राणे यांनी मविआ सरकारला केला आहे. माविआ सरकराने हा विषय दाबून टाकला आहे असाही आरोप राणे यांनी केला आहे
Read More
साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा गौरव वाढविणारे स्वा. सावरकर १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानदेखील त्यांना प्रदान करण्यात आला. यंदा तर एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिकनगरीत मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा व त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा जागर होणे, हे ओघाने आलेच. तसेच ८२ वर्षांपूर्वी त्यांनी अध्यक्षीय भाषणात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या अपेक्
शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन सामीचा पुळका आला आहे. ते फारच शोकविव्हळ असतील तर शिवसेनेने दहा दिवसांचा दुखवटा पाळावा व मातोश्रीवर सुतुक देखील पाळावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. तिथीनुसार या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर संपन्न झाला. तेव्हा या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याच्या चलनाची ही कहाणी...
कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी अकार्यक्षम ठरलेले राज्य सरकार ठिकठिकाणी आपल्या विरुद्ध उठणारा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
शाळा सुरू करण्याची घोषणा पोकळ : शिवराय कुळकर्णी यांची टीका