आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात आर्थिक सेवा आणि त्यांच्या प्रभावी वापराचे ज्ञान हे यापुढे चैन राहणार नसून, ते समान आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी गरजेचे ठरणार आहे. आज देशातील आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती असूनही, भारतातील लाखो लोकांमध्ये मूलभूत आर्थिक साक्षरतेचा ( Financial Literacy Needs ) अभाव दिसून येतो, ज्यामुळे औपचारिक आर्थिक सेवांच्या संभाव्य वापराची त्यांची क्षमता मर्यादित आहे. या अज्ञानामुळे व्यक्तींना बचत आणि गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मर्यादा येतात.
Read More
दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ ( Atulya Inclusive Cell ) हा समूह विशेषतः दृष्टिहीन मुलांसाठी अनेक विध उपक्रम राबवित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रतिची निष्ठा, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द लक्षात घेता, या उपक्रमात सहभागी असलेल्या समूहाला ‘अतुल्य’ असे नाव देण्यात आले. दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, प्राध्यापक स्वप्नील मयेकर आणि प्राध्यापिका डॉ. शेफाली कोंडेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याण
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. पण, कुठल्याही उत्सवात ज्याप्रमाणे लोकसहभाग महत्त्वाचा, तसाच हा लोकशाहीचा उत्सवदेखील मतदारांच्या सहभागाविषयी अपूर्णच. त्यानिमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वसमावेशक, सुलभ, सहभागपूर्ण निवडणुकांसाठीचे बहुमूल्य योगदान आणि मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा हा विशेष लेख...
आज देशातील १७ व्या लोकसभेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार भाषणाने झाली. या भाषणात सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा मोदींंनी आपल्या भाषणात मांडला. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत अमृतकाळात उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने केलेल्या बदलांचा वेध संसदेत घेतला गेला. संरक्षण, विकास, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारीत मोदी सरकारने कामाची पोचपावती देण्यासाठी १७ व्या लोकसभेतील घेतलेले निर्णय व केलेले कायदे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारतातील सगळ्याच प्रांतांत नोकरदार वर्गाची मोठी लोकसंख्या आहे. छोटे मोठे उद्योग, व्यापार, फ्रंट लाईन वर्कर्स, रोजंदारीवर असणारे कामगार यांचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. सरकारी कल्याणकारी योजनेचा हवा तितका लाभार्थी मध्यमवर्ग नाही. याचे कारण मध्यमवर्गीय किंवा विशेषतः निम्न स्तरावरील कुटुंबांना या योजनांमध्ये स्वारस्य नसते कारण एक प्रकारची मेहेरबानीची भावना मोठ्या प्रमाणात या प्रवर्गात असते. परिणामी हा समाज वर्ग मतपेटीत प्रभावी ठरत नाही. सगळ राजकारण हे गरीब, श्रीमंत, दारिद्र्य रेषेखालील लोक, जातीय मुद्यांवर
जागृती यात्रा व जागृती एंटरप्राइज सेंटर - पूर्वांचल (जेईसीपी) चे संस्थापक श्री शशांक मणी लिखित नवे पुस्तक मिडल ऑफ डायमंड इंडिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला. हे पुस्तक 'आत्मनिर्भरता' आणि 'मेक इन इंडिया' या संकल्पनांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. भारताच्या छोट्या-छोट्या शहरांमध्ये उद्यम क्रांती घडवून आणण्याचे कौशल्य आहे, जे आजवर दुर्लक्षित राहिले आहे, या कौशल्याचा समावेश करण्याच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित आहे. अमृत काळामध्ये छोट्या शहरांमधील उद्यमितेला प्रोत्साहन दिले गेल्यास आत्मनिर्
भारतातील सामाजिक रचना गुंतागुंतीची आहे बहुआयामी कंगोरे असलेली आहे. परंतु नोकरदार वर्गात व कार्यालयीन स्थळी महिलांप्रती विषमता कमी होत चालल्याचे मान्यच करावे लागेल. समाज प्रबोधनातून या गोष्टी साध्य होतील. पण यालाही पूर्वनियोजित सुरक्षित कामाची चौकट दिल्याशिवाय आता गत्यंतर राहिले नाही. नोकरी व्यवसायात धर्म, पंथ, लिंग असत नाही असं म्हटल तरी वंचित असलेले सर्व घटक, महिला, दिव्यांग, LGBTQ, विशेष पात्रता असलेले सगळ्यांना ' सर्वसमावेशक ' वातावरण निर्माण करण्याची उद्योग विश्वात मागणी आहे. एकत्रित प्रयत्न केल्यास समा
वर्ल्ड बँकेने बनवलेल्या G 20 अहवालात भारताने गेल्या ६ वर्षात भारताने आर्थिकदृष्ट्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. वर्ल्ड बँकेचा G 20 अहवाल भारताची वेगवान प्रगती व संशोधन मूल्याचे प्रमाण असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. यापुढे बोलताना ' ४७ वर्ष लागलेल्या आर्थिक गतीला या ६ वर्षात यश प्रदान करण्यात आले ' असल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे.
मम्मी आता ’इंडिया’ म्हणून आपण त्या मोदी अंकलना टूक-टूक करून दाखवू! आता ते आपल्या आणि आपल्या मित्रपक्षांच्या विरोधात काहीच बोलू शकणार नाहीत ना? कारण, ते काहीही बोलले, तरी ’इंडिया’च्या विरोधात बोलले, असेच म्हटले जाणार. मग सगळे ‘इंडियन’ भडकणार! मग ते मोदी अंकलला सोडून आपल्याकडे येणार ना मम्मा, ’ब्रिलिंयट आयडिया!’आपल्या सगळ्या पक्षांच्या एकीला ’इंडिया‘ नाव ठेवले, तर लोक मी परदेशात जाऊन ’इंडिया’ विरोधात काय बोलतो, ते विसरतील का गं?