प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबाजवणीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात दिली.
Read More
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
दिवाळीतील मुहूर्त टेड्रिंगमध्ये गुंतवणूकारांनी चांगलाच उत्साह दाखवला. दिवाळी नंतरही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, पुढच्या आठवड्यात ४ कंपन्यांचे आयपीओ शेयर बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा व्यस्त राहणार आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे लवकरच ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’देखील लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी रायपुर येथे दिली आहे.
जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा प्रदूषणाचा प्रश्न समोर येतो, तेव्हा रासायनिक प्रक्रियांना नेहमीच दोष दिला जातो. पण तरीही या समस्या सोडविण्यासाठीचे तंत्रज्ञान निर्माण करण्यात रासायनिक अभियांत्रिकीचा सिंहाचा वाटा आहे.
रविवार दि. २० मे रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये ’कोकण कॉन्क्लेव्ह’चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत.