मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्
Read More
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील २०० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी (प्रवासाचा दिवस वगळता) अनारक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) काउंटरवर उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकिटे बुक करण्याची सोय आणि सुविधा मिळेल.
मराठी भाषेचा गौरव आणि आदर प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज याच दिवसाचे औचित्य साधत चित्रपट, नाटक, मालिका, संगीत अशा अनेक माध्यमांमध्ये तयार होणाऱ्या मराठी कलाकृती प्रेक्षकांना एकाच ॲपमध्ये मिळाल्या पाहिजेत असा अट्टहास करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली 'तिकीटालय' हे मराठमोळं ॲप प्रेक्षकांच्या सेवेत आले असून आज दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात या ॲपचे उद्घाटन महाराष्ट्र भू
कन्फर्मतिकिट या भारतातील सर्वात गतीशील ट्रेन तिकिट बुकिंग व्यासपीठाला आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ साठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) चे ऑफिशियल लायसेन्सी (अधिकृत परवानाधारक) बनल्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे.मीडिया एजन्सी वेव्हमेकर इंडियाने केलेला हा उत्साहवर्धक सहयोग कन्फर्मतिकिटला विश्वास निर्माण करण्यास आणि संपूर्ण भारतातील क्रिकेटची आवड असलेल्या प्रवाशांना एकत्र करण्यास साह्य करतो.
विसर्जनासाठी ठाणे पालिकेची ऑनलाईन बुकींग
डिजिटल पेमेंट्स आणि विविध वित्तीय सेवांसाठी पेटीएम देशभरात लोकप्रिय आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबई भाजपच्यावतीने कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमानी आणि गणेशभक्तांसाठी विशेष मोदी एक्सप्रेस धावणार आहे.
कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
नुकतीच एअर इंडिया कंपनीच्या विमानातील खाद्यपदार्थात चक्क झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना घडली.