मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा' संघटनेला इस्त्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यावर्षी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पुर्ण होणार आहेत. अशावेळी इस्त्रायलने हे पाऊल उचलले आहे
Read More
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरुच आहे. भारतातील पत्रकार बरखा दत्त या सध्या इस्त्रायलमध्ये हे युद्ध कव्हर करत आहेत. परंतू, शस्त्रुंना माहिती पुरवत असल्याचा बरखा दत्त यांचा इतिहास आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताने केली होती प्रत्यर्पणाची मागणी; अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य
मुंबईच्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानकडून अटक करण्यात आली आहे.