०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
"माणसाच्या मूळ भावनांपासूनच, त्याची कला बहरते, त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ती मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही " असे प्रतिपादन सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी केले. शुक्रवार संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पुलं कट्ट्यावर ते बोलत होते. यावेळी निवेदिका उत्तरा मोने, व दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी अच्युत पालव यांची मुलाखत घेतली...
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम मधील सदस्य आणि वनमजूर यांच्यावर शुक्रवार दि. ११ जुलै रोजी मगरीने हल्ला केला (crocodile attack). मगर बचावासाठी गेलेल्या राज भोईर यांच्यावर हा हल्ला झाला (crocodile attack). राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीममधील सदस्य जखमी होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना असल्याने सदस्यांचा जोखीम विमा आणि जोखीम भत्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे (crocodile attack). तसेच यानिमित्ताने बचाव पथकात काम करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा देखील निश्चित करणे आवश्यक आहे. (crocodile..
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले. त्यांनी ज्या निर्भीडपणे काँग्रेसी हुकूमशाहीवर परखड भाष्य केले आहे, ते काँग्रेसला कधीही पचनी पडणार नाही...
जगाच्या इतिहासात अनेक शूरवीरांची यादी आहे, ज्यांच्या अचाट पराक्रमाने शत्रूपक्षालाही आश्चर्याने बोटे तोंडात घालायला भाग पाडले. प्रसंगी अशा शूरांनी हौतात्म्य पत्करले किंवा मातृभूमीचा सर्वोच्च गौरव त्यांना मिळाला. मात्र, पाकिस्तानमध्ये असे काहीही झाले नसताना लष्करप्रमुख मात्र ‘फील्ड मार्शल’ झाले. त्याच कहाणीचा हा आढावा.....
आजकाल ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे बघायला मिळत असताना, अनेक संस्था आणि व्यक्तीदेखील त्यांच्या हितासाठी पुढे येत आहेत. मात्र, हे प्रयत्न अतिशय तुटपुंजे असल्याचेही मान्य करावे लागेल. एका आकडेवारीनुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही २०५० सालापर्यंत, भारतातील एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के असणार आहे. कालच ’लोकसंख्या दिनी’ जी लोकसंख्यावाढीबाबत आलेली आकडेवारी धक्कादायक अशीच. यामध्ये वाढ होणार असून, ती १४८ कोटींवर जाईल. पुण्याच्या दृष्टीने विचार करता, अलीकडील काळात झपाट्याने प्रगती ..