२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
Satyajit Ray’s Ancestral Home बांग्लादेशातील वाढता इस्लामिक कट्टरतावाद सांस्कृतिक ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय का?..
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना ..
१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या विमान अपघातादरम्यान मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी फेसबुकवर पोस्ट करून देशवासीयांना मदतनिधी देण्याचे आवाहन केल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बरीच टीका झाली. नेटकऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. हे प्रकरण इतके वाढले की शेवटी मोहम्मद युनूस यांना त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करावी लागली. विमान अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकार असमर्थ असल्याचे बोलले जात आहे..
चीनमधून मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत तस्करी होणारा एक घातक अमली पदार्थ म्हणजे ‘फेंटानिल’. या ‘फेंटानिल’च्या नशेत अमेरिकेची तरुण पिढी गुरफटली असून, या ड्रग्जसेवनाने हजारोंनी मृत्यूही ओढवले आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी चीन अशाप्रकारे ‘फेंटानिल’च्या तस्करांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करेल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ट्रम्म यांच्या आगामी चीन दौर्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ‘फेंटानिल’ तस्करी रोखण्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये एकमत होते का, ते बघणे महत्त्वाचे.....
नारायण ठोसर अर्थात समर्थ रामदास लहानपणी लपंडाव खेळताना चक्क एका कपाटात जाऊन लपले. मित्रांनी, आईने त्यांना भरपूर शोधले, पण नारायणाचा ठावठिकाणा लागला नाही. शेवटी घरच्याच कपाटात नारायण सापडला आणि आईचा जीव भांड्यात पडला. तेव्हा तंद्री लागलेल्या नारायणाला "इतका वेळ कपाटात तू काय करीत होतास,” असे विचारले असता, नारायणने विलक्षण उत्तर दिले. तो म्हणाला, "चिंता करितो विश्वाची.” तेव्हापासून समाजाला समर्पित, लोककार्य करणार्यांसाठी ‘चिंता करितो विश्वाची’ असे अत्यंत आदराने म्हटले जाते. पण, सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष..
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा करावी लागत आहे, हा केवळ काव्यगत न्याय नव्हे, तर हा फडणवीस यांच्या सचोटीच्या आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचाच विजय म्हणावा लागेल...
नेशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अॅण्ड आदिवासी ऑर्गनायझेशन्स’ आणि ‘द कन्वर्जेंट मीडिया’ने नुकतेच बिहारमध्ये मागासवर्गीय समाजाची पसंती कोणत्या नेत्याला, यावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, नितीशकुमार, लालू यादव, चिराग पासवान वगैरे नेतेेमंडळींची नावेही होती. मात्र, या सर्वेक्षणामध्ये बिहारच्या समाजाने प्रथम क्रमांकाची पसंती दिली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...