२५ जुलै २०२५
हर्षवर्धन जैन नेमके आहेत कोण? काय आहे बोगस दूतावासाचं प्रकरण?..
शासकीय कामाचे पैसे थकल्याने हर्षल पाटील यांचा मृत्यू! सत्य काय?..
२४ जुलै २०२५
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय? पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आलंय?..
मुंबईतील सांडपाणी वापरण्यायोग्य होणार! मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी कार्यवाही प्रगतिपथावर..
प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही डॉल सध्या चर्चेचा विषय बनलीय. शापित बाहुली म्हणून कुख्यात असलेल्या अॅनाबेलमुळे झालेला हा पहिला मृत्यू नाही. काय आहे या बाहुलीची खरी गोष्ट? तिला काचेत बंद का करण्यात आलं ..
२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
२६ जुलै २०२५
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
धनंजय मुंडे यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लिनचिट दिली आहे. अजून एका गोष्टीसंदर्भात त्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यात त्यांचा दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत...
काँग्रेसला ओबीसींची मते घेण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी देशाची आणि ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. आधीच जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, या राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. शनिवार, २६ जुलै रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला...
राहूल गांधीचे हे विधान म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. आधीच जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, अशी कबुली काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली आहे. यावर केशव उपाध्येंनी त्याच्यावर निशाणा साधला...
लोककला, लोकपरंपरा हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. काळाच्या ओघात आपली ही कला मागे तर पडली नाहीच, पण आजच्या पिढीतील तरुणांनासुद्धा या कलेने आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं. लोककलेच्या परंपरेशी केवळ नातं सांगणारीच नव्हे, तर तिचा मूळ गाभा लोकांसमोर मांडण्याचे काम ‘विश्व लोककला मंचा’च्या माध्यमातून केले जातेे. आजच्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त सादर होणार्या लोककलेच्या विशेष कार्यक्रमानिमित्त या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.....
शास्त्रीय संगीत अनुभूतीच्या पातळीवर जितकं सुखावणारं आहे, तितकंच ते विश्लेषणाच्या पातळीवर विलोभनीयदेखील आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रांतात अनुभवाच्या पलीकडे, विश्लेषणाचा विचार मांडणारे युवा संगीतकार म्हणजे डॉ. अतिंद्र सरवडीकर. आज दि. 26 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांच्या ‘रागमुद्रा’ आणि ‘किराणा घराणं’ या पुस्तकांचे प्रकाशन पार पडणार आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी साधलेला हा विशेष संवाद...