२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी नेमकी कशी उभी राहिली...?..
भारत-युके व्यापार करारामुळे कोणत्या क्षेत्राला फायदा होणार? जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
दिनांक २४ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचे उद्घाटन पार पडले. नेमके ..
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे. बालकवींच्या या ओळी आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ आहेत. श्रावण मास म्हटलं की निसर्गाचं चैतन्मय रुप आपल्याला अनुभवायाला मिळतं. दुसऱ्या बाजूला शक्तीची, भक्तीची ..
२५ जुलै २०२५
हर्षवर्धन जैन नेमके आहेत कोण? काय आहे बोगस दूतावासाचं प्रकरण?..
शासकीय कामाचे पैसे थकल्याने हर्षल पाटील यांचा मृत्यू! सत्य काय?..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
नाशिक या शहराचे महत्त्व सर्वार्थाने अनन्यसाधारण आहे. या शहराला प्रभू रामचंद्रांचा सहवास ते सावरकरांच्या क्रांतिविचारांचा वारसा लाभला आहे. त्याचबरोबर स्थापत्य क्षेत्रातही या शहरामध्ये असंख्य सुंदर आणि भव्य शिल्पे बघायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर. श्री गोंदेश्वर मंदिराचा घेतलेला आढावा.....
‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे’ बालकवींच्या या ओळी, आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ आहेत. श्रावण मास म्हटलं की, निसर्गाचं चैतन्यमय रूप आपल्याला अनुभवायाला मिळतं. दुसर्या बाजूला शक्तीची, भक्तीची आराधना करणारे उत्सव यावेळी समाजात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात. अशाच या चैतन्यमय ऋतूचे विधिधांगी पैलू उलगडणारी ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची विशेष मुलाखत.....
पाण्यात पडले की पोहता येतेच मात्र, उत्तम मार्गदर्शन लाभल्यास मोठी प्रगती करता येते. सगळ्याच क्षेत्राचे तसेच आहे. बालरंगभूमीवरही बालनाट्यातून पुढे आलेले कलाकार आज संहिता लेखन ते चित्रपट, मालिका यांमध्ये काम करत आहेत. अशा काही कलाकारांच्या आयुष्यातील यशाचा घेतलेला आढावा.....
पाकिस्तानच्या पंजाबी सत्ताधार्यांनी गेली कित्येक वर्षे बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडले. त्याबदल्यात बलुच यांना काहीही मिळाले नाही. त्यातूनच स्वतंत्र बलुचिस्तानच्या विचाराचा जन्म झाला. या विचाराची पुढे चळवळ झाली आणि या चळवळीला आता स्थानिक पाठिंबाही मिळू लागला. त्यातूनच ‘बीएलएफ’ने ‘ऑपरेशन बाम’ राबविले. ‘ऑपरेशन बाम’ आणि त्याच्या सांभाव्य परिणामांचा घेतलेला आढावा.....
रविवार उजाडला. जयंतराव, आदित्य आणि त्यांचे मित्र आज एका नव्या चर्चेसाठी हॉटेलात जमली होती. आजोबा, आज आपण बोलणार आहोत, शिक्षण क्षेत्रात ‘एआय’ कसा बदल घडवत आहे याबद्दल. म्हणजे, भविष्यातील वर्ग कसे असतील, शिक्षण वैयक्तिक कसे होईल, शिक्षकांची भूमिका काय असेल हे सगळेच. हा तर खूपच गरजेचा विषय आहे, माधव काका म्हणाले. शाळेत शिक्षक होतो मी पण, हल्ली मुलांचं लक्ष अभ्यासात राहतच नाही म्हणतात. तंत्रज्ञान त्यांना भरकटवतंय असं वाटतं. पण, कधी कधी तेच तंत्रज्ञान योग्य वापरलं, तर क्रांती घडवू शकतं! आदित्य उत्साहाने ..