चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
Read More
मनुष्य शरीर अविरत कार्यरत असते. विविध संस्था (Systems) एकत्र येऊन शरीराचे विविध कार्य आपसूक घडवून आणत असतात. यामध्ये शरीराची झीज होते आणि टाकाऊ घटक निर्माण होतात. या सगळ्याचे शरीरातून निष्क्रमण होणे अत्यंत गरजेचे आहे. टाकाऊ घटक जर शरीरात बराच काळ राहिला, तर शरीरात अपाय उत्पन्न होऊ शकतो. या टाकाऊ घटकांचे निष्क्रमण विशिष्ट पद्घतीने, नियमित अंतराने होत असते. यालाचा ‘शारीरिक वेग’ (Physical vrges) म्हणतात. प्राकृतिक शारीरिक वेगांचे शरीरातून वेळोवेळी बहिर्गमन करणे जर व्यवस्थित सुरू असले, तर विविध शारीरिक तक्रारी,
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 6E2142 क्रमांकाचे हे विमान असून त्याच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोमध्ये दिसतेय. वास्तविक दि. २१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगर येथे रवाना होत असताना विमान अचानक आलेल्या खराब हवामानाच्या कचाट्यात सापडले. विमानात एकूण २२७ प्रवासी होते, विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी स्थळावरून (आय. टी. आर.) नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
देशविदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालनाही दिली. त्यानिमित्ताने या मंदिरांचे महत्त्व, तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण याचा आढावा घेणारा हा लेख...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावर्षी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून ‘स्पिसिज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या निसर्ग माहिती केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाला ‘सी-टेक’ आणि ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे सहकार्य मिळाले होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
देह सुस्थितीत आहे, कार्यक्षम आहे तोपर्यंत या राघवाची म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नाही. देहाची काळजी न करता आणि मृत्यूची भीती न बाळगता परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, हे मनाला सांगावे लागते. राघवाची यांची पुण्यसामग्री साठवली पाहिजे. त्याशिवाय भगवंताची भक्ती करता येणार नाही, असे समर्थांचे सांगणे आहे.
येथील कृषी कॉलनीतील श्री नवसाचा गणपती मंदिर येथे रविवार, 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान 13 कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप परिपूर्ण झाला असून त्यानिमित्त श्रीराम कथा तसेच यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ असतेच, माहेर म्हणजे आपण जशा आहोत तसे स्विकारणारी, आनंदाने वावरण्याची जागा...