Modi Government

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

Read More

नव्या फीचरसह आधार ॲप लाँच! आता आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही, नवीन ॲपचा कसा फायदा होणार? जाणून घ्या एका क्लिकवर...

New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.

Read More

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.

Read More

स्थैर्याची ग्वाही देणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प

विशेष प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याची ग्वाही देणारा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. यामध्ये मोदी सरकारने प्रथेप्रमाणेच लोकप्रिय घोषणा टाळून अर्थव्यवस्थेस स्थैर्य प्रदान करणाऱ्या तरतुदी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरिब, महिला, युवक आणि शेतकरी या चार प्रमुख जातींना मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स

Read More

मुंबई तरूण भारत Explainer - चंद्रयानच्या यशात मोदींच्या धोरणाचा उल्लेखनीय का आहे वाटा

चांद्रयान मोहिमेमुळे जगभरातील सगळ्यांनी कौतुक केलेच परंतु अगदी अमेरिकेपासून पाकिस्तान पर्यंत देखील या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यावी लागली. पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावरील चंद्रावर स्पर्श करून चंद्रयानाने सगळ्यांना चकित केलेच पण अभिमानाने सगळ्या भारतीयांचे डोळे पाणावले. या विकासात्मक आघाडीत संशोधन महत्वाची भूमिका बजावते.यात देशाचे आर्थिक धोरण देखील महत्वाचे ठरते. याच आर्थिक आधारावर आपण बघितले असता भारताने सततच्या प्रयत्नांमुळे एक विकासाची उंची गाठली आहे. पण हे सगळ एका दिवसात झालेले आहे का तर त्याचे उत्तर नाही अस

Read More

इंधन दर नियंत्रित करण्यासाठी मोदींची लवकरच उच्चस्तरीय बैठक

ब्लुमबर्गचा बातमीनुसार मोदी सरकारने पेट्रोल संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोल किंमतची झळ कमी करण्यासाठी सामान्यांना दिलासा देण्यासाठी उच्चस्तरीय मिटिंग घेण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. कुठल्याही विभागाच्या बजेटला धक्का न लागता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल, स्वयंपाक तेल यावरील टॅक्स सरकार कमी करण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे इन्फ्लेशन लिमिट कमी केल्यानंतर आता पेट्रोल डिझेल,गॅस किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने कंबर कसली आहे. परंतु सरकारकडून या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही

Read More

मुंबई हे आयआयटी व आयआयएम दोन्ही वास्तव्यास असणारे एकमेव शहर - आशिष चौहान

१२ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनआयटीआयई चे आयआयएम मुंबई करण्याचे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आल्याने हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला.मुंबईतील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेला (एनआयटीआयई)२१ व्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)मध्ये समाविष्ट करण्यासाठी आयआयएम कायद्यात सुधारणा विधेयकास मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीमुळे एनआयटीआयई मुंबईचे नाव बदलून आयआयएम मुंबई करण्यात येणार आहे.

Read More

मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता सर्व पंचायतींमध्ये UPI सेवा

मुंबई : मोदी सरकारने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ग्रामीण भागातील अर्थकारणास प्रोत्साहन दिले आहे. देशातील सर्व पंचायतींमध्ये आता युपीआय सुविधा उपलब्ध होणार असून त्यादिशेने कार्यवाही सुरु असल्याचे पंचायतराज मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत देशातील सर्व पंचायती UPI-सक्षम होतील, अशी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व पंचायतींना यूपीआय-सक्षम करण्याचा निर्णय ग्रामीण भागाला डिजिटल पेमेंटकडे वाटचाल करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारने सांगितले.

Read More

मोदी सरकारचा ‘तोट्याच्या व्यवहारास’ नकार

कर्जाचा बोजा कमी होणार

Read More

‘लोकनेता ते विश्वनेता’ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या परराष्ट्र धोरणास नवी दिशा दिली आहे.

Read More

प्रगत तंत्रज्ञानातून झालेल्या आर्थिक परिवर्तनाचे श्रेय मोदींचे

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे गौरवोद्गार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121