(Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचे सांगितले तसेच या मेळाव्याला पक्षीय लेबल न लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Read More
राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्यासंबंधीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूचा एकत्रित विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही याबाबतची माहिती दिली.
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?
(Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या अडच
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
pm modi congratulates Lawrence Wong on election victory
The Victory Flag of ‘M.I.6’ and Colonel Gordievsky Part-1 कर्नल गोर्दियेव्हस्की हा नुकताच म्हणजे दि. 4 मार्च रोजी वयाच्या 86व्या वर्षी लंडनमध्ये मरण पावला. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग आहे, असे मानून देशोदेशींच्या अनेक नामवंतांनी स्वदेशाशी बेईमानी केली. म्हणजे स्वदेशातील गुप्त माहिती सोव्हिएत रशियाला पुरवली. कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की याचे मत नेमके उलटे होते. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे निखळ गुंडगिरी आहे, हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन कळल्यावर त्याने रशियन गुप्त माहिती ब्रिटनला पुरवल
कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ कारगिल युद्ध स्मारकावर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धात बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि येथे तैनात असलेल्या जवानांचीही भेट घेतली.
भारतीय सेनेच्या २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी शहीद जवानांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, भविष्यात गरज पडल्यास भारत नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडू शकतो. यासोबतच भारत आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले.
कारगील विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्मा जवानांना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा दावा
भाजपा स्थापने पासून पक्षाने संघर्ष केला आहे . २०१४ ला लोकसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर देशात कमळ फुलायला लागले. पण नगरपालिका निवडणूकमध्ये संपूर्ण जागा भाजपाने जिंकल्या असल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही. पण १२ रोजी जामनेर नगरपालिका निवडणूकिचे निकाल जाहीर झाले आणि इतिहास घडला . लोकनियुक्त नगराध्यक्षसह सर्व जागा भाजपाने जिंकल्या. येथे नावा पुरते सुद्धा विरोधक शिल्लक राहिले नाही.