बँकांमधील व्यवहार हे पैशांचे असल्यामुळे त्यात कधीतरी हलगर्जीपणा किंवा एखादी चूकदेखील होऊ शकते. अनेकदा बँकेतच ग्राहकांच्या अशा विविध तक्रारींचे निराकरण केले जाते. पण, जर ग्राहकाला बँकेकडून न्याय मिळाला नाही, तर तक्रार दाखल करण्याची सर्वांत अंतिम पातळी आहे ती म्हणजे ‘बँकिंग लोकपाल’ (जार्लीवीारप) योजना. लोकपालकडे तक्रार करून ग्राहक आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकतात. त्याविषयी आजच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Read More
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी दि. ०४ ऑगस्ट रोजी चिंता व्यक्त केली की ईशान्य राज्य इस्लामिक कट्टरपंथीयांचे केंद्र बनत आहे. आसाममध्ये गेल्या पाच महिन्यांत पाच दहशतवादी मॉड्यूल्सचा भंडाफोड झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भीतीचा आधार म्हणून केला.
केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदीय स्थायी समितीने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. त्यांना १८ जून रोजी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन आयटी कायद्यांविषयी यात चर्चा होऊ शकते.वृत्तसंस्था एएनआय च्या मते, नागरी हक्कांचे रक्षण, सोशल किंवा ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखणे आणि डिजिटल जागेत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर ट्विटरला निवेदन देण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष तिरुअनंतपुरमचे कॉंग्रेसचे खा
आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा ५ ते १० पुरुषांची नसबंदी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी जोरदार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर हल्ला चढवला.