बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?
Read More
समाजयोद्धा गिरीश प्रभुणे यांच्या कार्याला समर्पित या विशेषांकात, त्यांच्या छत्रछायेत घडलेल्या आणि आज समाजात मानाने उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनकथा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसमोर यानिमित्ताने सादर करीत आहेत. पारधी, आदिवासी आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, संस्कार, स्वाभिमान आणि माणूसपण देत गिरीश प्रभुणे यांनी हजारो कुटुंबांचे आयुष्य उजळवले. केवळ शिक्षकच नव्हे, तर एक पालक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून त्यांनी समाजपरिवर्तनाची व्यापक चळवळ उभी केली. तेव्हा गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक बां
मुंबईच्या सायन भागात राहणाऱ्या अक्षय रिडलाण या तरुण अभियंत्याने एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्याने तयार केलेल्या 'मिलाप सेतु' या प्लॅटफॉर्ममुळे हरवलेले लोक त्यांच्या कुटुंबांपर्यंत परत पोहोचू शकतात. ही योजना 'प्रोजेक्ट चेतना' अंतर्गत राबवली जात आहे.
किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित लापता लेडीज या चित्रपटाने ऑस्करपर्यंतची मजल मारली. अगदी हलकी फुलकी कथा, प्रभावी संवाद आणि नवोदित कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. याच कारणामुळे भारताकडून या चित्रपटाची निवड ऑस्कर २०२४ साठी करण्यात आली. दरम्यान, भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून नव्या नावाचे पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे.
हरवलेली मौल्यवान वस्तू आपल्याला परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण ही शक्यता ज्यांच्याबाबतीत खरी ठरते त्या व्यक्ती नशीबवान ठरतात. अशीच एक घटना कॉटनग्रीन स्टेशनवर घडली.
नक्षलवाद्यांशी लढा देत असताना लँडमाईनवर पाय पडून जखमी झालेल्या तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथील रमेश मगर या जवानाला आपला डावा पाय गमवावा लागला.