(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Read More
राज्य मंडळांनी दहावीच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांचे लक्ष प्रथम वर्षाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे वळणार आहे.
राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाने new education policy विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक कौशल्याचा विकास होऊन तो नोकरी मागणारा नाही, तर इतरांना नोकरी देणारा होईल व भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या दृष्टीचा विकास होईल असे मला वाटते. भारत जगाचा नेता व्हावा असा धोरण ठरविण्यामागे दृष्टिकोन आहे. हा शिक्षणातील क्रांतीचा आराखडा आहे. याची अंमलबजावणी जर ठरल्याप्रमाणे झाली तर आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू याची मला खात्री आहे.
लोकांना काही कामच नाही! राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला की, त्यावर उलटपालट बोलल्याशिवाय त्यांचे भागतच नाही. आता हेच बघा ना, एकदाच्या शाळा सुरू होणार आहेत. बारावीपर्यंत महाविद्यालयेही सुरू होणार आहेत. लोकांनी हा निर्णय शांतपणे ‘एन्जॉय’ करावा ना!
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद झाले आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे
विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश
राज्यातील शिक्षणव्यवस्थेस खर्या अर्थाने सेक्युलर करण्यासाठी आता मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही, असे आसाम सरकारने स्पष्ट केले आहे. एरवी ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द ऐकताच नाचणार्या विद्वानांना खरे तर यामुळे आनंद व्हायला हवा. कारण, त्यांचेच स्वप्न भाजप सरकार पूर्ण करत आहे.
शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना केल्या जारी
राज्यामध्येही शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत संभ्रम
अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्षात ढकलणार