न्यायालयाने श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बांगलादेशचा रहिवासी हिलालुद्दीन उर्फ हिलाल आणि बंगालचा रहिवासी नफीकुल बिस्वास या दोन्ही दोषी दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २८ जुलै २००५ रोजी (२००५ जौनपूर ट्रेन बॉम्बस्फोट) बॉम्बस्फोट प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार राय यांनी बुधवारी दुपारी ४.१५ वाजता दोन्ही दहशतवाद्यांना सजा सुनावली.
Read More
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मयूरभंज या गावातून पहिल्यांदाच एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. या वनवासीबहुल जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार काम करत होते. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता ओडिशाचा मयूरभंज जिल्हा थेट कोलकाता तसेच टाटानगर आणि राउरकेलाशी जोडला जाईल. त्यासाठी चार गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते वेरावळ रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे सुरू केल्याची घोषणा शुक्रवारी (२० ऑक्टोबर) केली. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन २१ ऑक्टोबर २०२३ पासून धावेल.
५६ जणांना कोरोनाची लागण
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट काढतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसे द्यावे लागतात.