फळांचा गर खाल्ल्यानंतर धनेशाने फेकलेल्या बिया गोळा करून त्याद्वारे वनीकरणाचा अनोखा प्रयोग कोकणात राबविला जात आहे. या प्रयोगाची माहिती देणारा हा लेख...
Read More
(The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवीकरण कामे सुरू असून लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील, अशी माहिती सहायक आयुक्त डी विभाग शरद उघडे यांनी दिली.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यात हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र-अयोध्या आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'दो धागे श्रीराम के लिए...! हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकताच वर मान उचलून पाहण्याची हिंमत न करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा करू शकणार? या व्यवस्थेने त्याला मूकबधिर करून टाकले आहे. कान असून ऐकायचे नाही, डोळे असून पाहावयाचे नाही. संस्थाचालकांचे सर्व प्रकारचे शोषण निमूटपणे सहन करायचे. त्यांच्या गैरवर्तनाविषयी चकार शब्दही बोलायचा नाही. आजच्या शिक्षक दिनी शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांच्या अवस्थेचा घेतलेला आढावा व त्यांना केलेले आवाहन...
लेखक, संशोधक आणि स्तंभलेखक पुलिंद सामंत यांची विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे