समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’ समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
Read More
आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पत्ती, स्थिती आणि संहार एवढीच विश्वाची ओळख असते. या जगातील दिसणारी, अनुभवाला येणारी प्रत्येक वस्तू विघटनशील असते हे आपण पाहिले. वस्तूचे विघटन होते म्हणजे ती नाश पावते, असे आपण समजतो. परंतु, परब्रह्म अविनाशी असते. ते पूर्वी होते, आता आहे आणि विश्वसंहारानंतरही तसेच राहणार आहे. त्यात काहीही बदल संभवत नाही.
दासबोध दशक २.१ या समासातील काही मूर्खलक्षणे आपण पाहिलीत. हा मूर्खपणा टाकून दिला, तर निश्चितपणे व्यावहारिक शहाणपण येते. त्यासाठी शहाण्याने ही मूर्खांची लक्षणे नेहमी लक्षपूर्वक ऐकावीत. त्याने त्यांच्या ठिकाणी चातुर्य येईल, असे समर्थ सुचवतात.
दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे.
कृष्णेच्या खोर्यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते.