‘कोरोना’ची रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे आता उन्हाळ्याऐवजी मुंबईकरांना 'लॉकडाऊन’च्या विचाराने भीतीने घाम फुटायची वेळ आली आहे. त्यात सरकारने नवे निर्बंध जाहिर केलेत पण त्याचा नीट विचार केल्यास, कोरोनाची नवी लाट असली तरी निर्बंध मात्र जुनेच असल्याचं लक्षात येईल....
Read More
लॉकडाऊनच्या काळात वाढीव विजबिलांचा सावळा गोंधळ आपण सगळ्यांनीच पाहिला आणि अनुभवला सुद्धा. आणि आता राज्य सरकारने थकीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जाहीर केल्याची चर्चा रंगतेय. जाणून घेऊया त्याविषयी...
मुंबई महानगरपालिका आपल्या शाळांच्या पटसंख्या टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न करते आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे आहे म्हणून आता महापालिका मुंबईमध्ये तब्बल दहा शाळा 'सीबीएसई' करण्याचा घाट घालते आहे. या शाळा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांची प्रवेशप्रक्रिया काय, याबाबत घेतलेला आढावा..