गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील दहा मानाच्या पालख्यांच्या सुमारे १,५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असून वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे .
Read More
( Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik ) राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे श्री राम नाईक यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माह
कसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाने देखील अनेक विविध कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीदेखील प्रशासनावर आहे.
जर्मनीचा शेजारी देश फ्रान्समध्ये नेहमी दिसणारे दृश्य सध्या जर्मनीतील रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून जर्मनीची राजधानी बर्लिनच्या रस्त्यांवर जर्मन शेतकरी शक्तिप्रदर्शन करत आहेत. जर्मन शेतकर्यांनी राजधानीतील रस्त्यांवर ट्रॅक्टर उतरवले असून, महामार्गावर वाहतूककोंडी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचे भाव ७०८ रुपये इतका होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता एलपीजी सिलिंडर ६०८ रुपयाला मिळेल.
केंद्रातील मोदी सरकार छोट्या स्तरावरील गृहखरेदी धारकांसाठी नवीन योजना आणेल असे संकेत मिळत आहेत. ९ लाखांपर्यंत सबसिडी या घरखरेदी ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. सदर बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारत आपल्या १.४ अब्ज नागरिकांसाठी राष्ट्रीय सुरक्षा ध्येय साध्य करेल, याची सुनिश्चिती करण्यासाठी शाश्वत शेती आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने रासायनिक खतांच्या असंतुलित वापराची वाढती समस्या सोडवण्यासाठी अनेक सक्रिय उपक्रम हाती घेतले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार पुढील जनगणनेला आधुनिक स्वरूप दिले जाणार आहे.
गॅस सबसिडी सोडलेल्या तसेच सबसिडीचा लाभ न घेतलेल्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा सबसिडीचा लाभ घेता येणार आहे.
उज्ज्वला योजनेचे घवघवीत यश; ८ महिने अगोदरच लक्ष्य पूर्ण!
हज यात्रेवरील अनुदान बंद करण्यात आले असल्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आज अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केले आहे.