मुंबईत हिंदू ( Hindu ) अल्पसंख्याक होणार असल्याचा दावा! काय #TISS च्या अहवालात? मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा. https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
Read More
"कतारने ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा दिली आहे, त्यांच्याप्रती सहानुभूती नसावी. त्यांच्या बचाव करण्यापूर्वी भारत सरकारने योग्य तपास केला पाहिजे." असे धक्कादायक विधान दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी केले आहे.
धर्मांतरित झालेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ द्यायचा की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत
देशातील प्रमुख मुस्लिम संघटना जमियत-उलेमा-ए-हिंदने देशातील कथित वाढत्या जातीयदावादावर चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात वैरभाव पसरविण्याचा प्रयत्न होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकाने देशातील बहुसंख्य समुदायाच्या मनात अल्पसंख्यांकांविषयी विष कालविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सध्या इस्लामिक कट्टरतावाद, अल्पसंख्याकांचा छळ, ईशनिंदा कायद्यांचा गैरवापर आणि पाकिस्तानमधील मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे पाकिस्तानच्या ‘जीएसपी’ स्थितीचे युरोपियन युनियनच्या संसदेद्वारे पुनरावलोकन केले जात आहे
देशात सध्या ज्या पद्धतीने अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे त्यामुळे देशाची प्रतिमा अल्पसंख्यांकविरोधी बनत आहे अशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत
कुख्यात ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी संबंधितांसोबत ‘मनी लॉण्ड्रिंग’ केल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित नाशिकच्या भंगार व्यवसायिकांची ईडी चौकशी सुरू आहे. मलिकांनी केलेल्या व्यवहाराशी संदर्भात व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशकात धडक दिली आहे. नाशिकमध्ये काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. त्यामुळे मलिकांशी संबंधित भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात केंद्राचे प्रतिज्ञापत्र
बांगलादेशाने ‘लोकशाही’ निवडणुका घेण्याचा दावा केला असला तरी, या काळात अल्पसंख्याकांसाठी जगणे सोपे नसल्याचे दिसत नाही. अवामी लीग स्वतःला अल्पसंख्याक-अनुकूल आणि 'धर्मनिरपेक्ष' राजकीय पक्ष म्हणून दाखवत आहे. मात्र, त्यांचे सदस्य अनेकदा देशातील धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ करताना दिसतात. बांगलादेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच अशा दोन घटना समोर आल्या आहेत.
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे न्यायालयात पुरावे देण्यात अपयशी ठरल्याचा दावा भाजप नेते मोहित भारतीय यांनी सोमवारी केला.मोहित भारतीय यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवाय मलिक यांना पाच हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३० डिसेंबरला
मंत्री नवाब मलिकांवर केशव उपाध्ये यांची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यवहारांचा आरोप केला आहे. त्यावर मलिकांनी पत्रकार परिषद घेतली. याला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. "ही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या कारकिर्दीची कबुली", असे उपाध्ये म्हणाले.
जगात अल्पसंख्य असूनही आक्रमक असलेला समाज फक्त याच देशात आढळून येतो. याचं कारण म्हणजे मुळात हा समाज अल्पसंख्य नाही. तर दुसरे कारण म्हणजे या समाजाचं जीवनाचं तत्त्वज्ञानच वेगळं आहे. इथे इतर धर्मांचा आदर, सन्मान, सहअस्तित्व या संकल्पनाच मान्य नाहीत. वरून तुम्हाला जगायचं असेल तर आम्ही सांगतो त्याच नियमांच्या आधारे जगावं लागेल किंवा आपला धर्म बदलावा लागेल, हाच अंतिम न्याय.
त्रिपुरातील विचारवंतांच्या शिष्टमंळने शनिवार आगरतला येथे बांग्लादेशचे सहाय्यक उच्चायुक्त मोहम्मद जोबायेद होसेन यांची भेट घेतली. बांग्लादेशात दुर्गा पूजा मंडपाची तोडफोड करणाऱ्यांवर बांग्लादेश सरकारतर्फे कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अगरतला प्रेस क्लबचे अध्यक्ष सुबल कुमार डे यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने बांगलादेश सरकारला तिथल्या हिंदूंच्या संरक्षणांसाठी पुरेशी पावले उचपली जावीत, अशी मागणी केली आहे.
अल्पसंख्याक विद्यापीठाच्या कारभारात दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरले व हिंसक निदर्शने करणार्या विद्यार्थ्यांची बाजू घेतली. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या आताच्या विधानाकडे पाहिले पाहिजे.
राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर असल्याचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यावरूनच 'शिवसेनेच्या राज्यात आता मराठीचा मुद्दा मागे पडला' असे म्हणत भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघडी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
राज्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणी चौकशी नंतर अटक करण्यात आली आहे.यावर नवाब मलिक यांनी ट्विट करत, कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल असं ट्विट करत या विषयावर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती निमित्ताने शासनातर्फे सन २०१५-१६ हे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय’ वर्ष म्हणून साजरे केले. परंतु, आजही खरे पाहिले तर आजही जातीअंतर्गत जातीमध्ये प्रस्थापित-विस्थापित वाद दिसून येत आहे. तसेच ओबीसी, एससी, एसटीच्या काही सुशिक्षित, प्रगतशील, पुढारलेल्या जाती सोडल्या तर बाकी सर्वच जाती शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शासन प्रशासनातील टक्केवारी पाहता एक किंवा दोनच जातींचे वर्चस्व सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. मागसवर्गीयांपैकी अल्पसंख्याक असंघटित वरील विविध राज
शाहीनबाग आंदोलनाच्या आयोजकाने भाजपमध्ये सहभागी होणे यास काहींचा विरोध असू शकतो. ज्या आंदोलनाच्या विरोधात पक्षाने कठोर भूमिका घेतली, त्यास पक्षात का घ्यायचे, हा प्रश्न अतिशय रास्त आहे. मात्र, यामुळे एका अराजकतावादी आंदोलनामध्ये फूट पडली आहे आणि त्यामुळे अनेकांचे खरे चेहरे पुन्हा उघडकीस आले आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महाविकास आघाडीत गोंधळ सुरूच ;
जफरूल इस्लाम खान यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल आता त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आणि धार्मिक विद्वेष पसरविल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरुल हसन रिझवी यांनीही झफरूल इस्लाम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारामध्ये नुकतेच चार बंदूकधारी अतिरेकी घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्या भ्याड हल्ल्यात २८ शीख बांधवांचा दुर्देवी आणि हकनाक मृत्यू झाला. मृत पावणार्यांमध्ये एक लहान शीख बालकाचाही समावेश आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे महत्व आता तरी समजावे
नरेंद्र मोदी सरकार संविधानानुसार काम करते आहे.
संपूर्ण पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजातील लोक भीतीच्या छायेखाली जगत असून सिंधची परिस्थितीही निराळी नाही. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू लोक राहतात (किंवा राहत असत) आणि त्यांचे अस्तित्वही आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतर इथे सामान्य वा नेहमीचीच गोष्ट झाली असून, त्याला अल्पसंख्याक समाजातील मुली सर्वाधिक बळी पडतात.
मणिरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह ५० प्रसिद्धीप्राप्त व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मॉब लिंचिंग प्रकरणी या लोकांनी पंतप्रधानांना उद्देशून काही महिन्यांपूर्वी ओपन लेटर लिहिले होते.
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका सिंध प्रांतात एका हिंदू शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी हा प्रकार घडला आहे. याशिवाय एका मंदिराची तोडफोडही करण्यात आली आहे. शनिवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकावर ईशनिंदेचा आरोप लावला. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर वारंवार अत्याचार होत असून त्यांची परिस्थिती बिघडत चालल्याचे पुरावे वारंवार समोर येत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे माजी आमदार बलदेव कुमार यांना आपल्या कुटुंबासमवेत प्राण वाचवून भारतात यावे लागले.
प्रिया कोहली ही प्रिव्हिन्शनल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झाली आहे. ही परीक्षा पास होत ती पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा पहिली हिंदू सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. २९ वर्षीय पुष्पा ही अल्पसंख्यांक कोहली समाजात मोडते.
अल्पसंख्याकांविषयक चर्चेला बांगलादेशातील घटनाक्रमामुळे एक वेगळेच वळण मिळाले आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातील यासंबंधीचे प्रश्न वेगळ्याच पद्धतीने पाहावे लागतील.