का मानले जाते संविधानाचे रक्षक ? वाचा सविस्तर
Read More
२५ जून १९७५. भारतीय लोकशाहीमधला काळकुट्ट दिवस. याच दिवशी मध्यरात्री १२ पासून तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी घोषित केली. आज या घटनेला ४५ वर्ष पूर्ण होत आहेत. पण, आणीबाणी का घोषित करावी लागली? त्याआधी नेमक्या अशा कोणत्या घटना घडल्या, ज्यामुळे आणीबाणी लादण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचाच आढावा या लेखातून घेण्याचा हा प्रयत्न.