काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे त्यांच्या मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. नुकताच काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्यांनी अनेक आश्वासनेही दिली आहेत. मात्र, आता यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला.
Read More
राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ४ मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीटी शिक्षकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सौरव उचाटे असे ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
शिवतीर्थावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना थोडेसे भान ही ठेवले नाही. ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. "शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीचा निषेध करावा तितका कमी आहे." असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
धडगाव पीडित प्रकरणात दोषी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन चालणार नाही तर संबंधितांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
चित्राताईंनी घेतला सुळेंचा खरपूस समाचार!
चित्रा वाघ यांनी राठोडांच्या हातावर राखी बांधावी. जेव्हा संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. राठोड यांना पोलिसांनी ‘क्लिनचीट’ दिल्यानंतरही आरोप होत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,“ असा इशारा पोहरादेवी धर्मपीठाच्या महंतांनी दिला. अशी बातमी प्रसारमाध्यमांवर आहे. काय खरे काय खोटे? पण एखाद्या महिलेने कुणाला राखी बांधावी अथवा बांधू नये, याचे आदेश या स्वतंत्र भारतात कोणीही देऊ शकत नाही. दुसरे असे की, धर्मपीठ हे न्याय सत्याच्या अधिष्ठानाचे केंद्र आहे. मग ते पोह
महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जी माणसे जीवनध्येयाने झपाटलेली असतात, तीच इतिहास घडवतात