पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे 'पंडित दिनदयाळ उपाध्याय' रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ७०० पेक्षा जास्त रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले असून या मध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्यांनी स
Read More
तृणमूलच्या हिंसक राजकारणास चंदनांच्या विजयाने चोख प्रत्युत्तर मिळाले आहे
एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भारतीय जनमानसात ओळख आहे. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६, रोजी चंद्रभान गाव, नगला, मथुरा या ठिकाणी झाला. बालपणीच ज्योतिषाने पाहिली होती कुंडली. मुलगा विद्वान बनेल, अग्रणी राजनेता बनेल, आजन्म अविवाहित राहून नि:स्वार्थ देशसेवा करेल, असे उद्गार जोतिष्याने काढले होते.
प्रधानमंत्री सौभाग्य योजना आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आल्या. या दोन्ही योजनांनी गेल्या ७० वर्षांत ज्या घरांत प्रकाशाचा कणही पोहोचला नव्हता, तिथे प्रकाशाची वाट उजळवली. १८ हजार गावांना उजेडात आणले. या सगळ्याच गोष्टी घडल्या त्या देशासाठी, समाजासाठी, जनतेसाठी काम करण्याच्या इच्छाशक्तीमुळे!
दीनदयाळजी म्हणतात, “जर माणसाचा स्वभाव खरोखरच मुळात संघर्षाचा असेल, त्याच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा दुसऱ्याला गिळंकृत करून स्वतः जगण्याची असेल, तर आपण त्याला दुसऱ्यासाठी जगणे व दुसऱ्यावर प्रेम करणे शिकवू शकणार नाही.”