मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हा
Read More
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती झाली असल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाही वगैरे वगैरे अशी काही कारणं सांगितलीत. ते सांगत असताना काळलं तरी वळवणार कसं तर ते तुम्ही वळवताय अशा निरर्थक कोट्या करण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही. आता कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी युतीकारून हिंदुत्वाला तिलांजली दिली या कारणानेच शिवसेनेत उठाव झाला हे उघड आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वळचणीला उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली असल्यास काही वावग वाटायला न
८ तारखेपासून सुरु होणार देशभरात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेचे सामने